एक्स्प्लोर
...तर शिल्लक साखर समुद्रात बुडवावी लागेल- गडकरी | सांगली | एबीपी माझा
महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन झालंय की, शिल्लक राहिलेली साखर समुद्रात बुडवावी लागेल, त्यामुळे उसाची शेती करणं बंद करा असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगलीत बोलताना केलंय. साखरे ऐवजी इथेनॉलचे उत्पादन घ्यायला सुरु करा असंही गडकरींनी म्हटलं आहे. “तुमच्यात जेवढा दम असेल तेवढं इथेनॉल बनवा 54-55 लीटरच्या भावाने सरकार विकत घ्यायला तयार आहे.” असे भाष्य गडकरींनी केले.
पुणे
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
निवडणूक
निवडणूक


















