Fodder Issue | कोल्हापुरात चाऱ्याचा प्रश्न गंभीर, जनावरांना चारा नसल्याने शेतकरी अस्वस्थ | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महापुरामुळे कोल्हापुरात चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. जनावरांना चारा नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. आजरा तालुक्यातील आरळगुंडी इथे चारा वाटप करण्यासाठी आलेल्या ट्रॅक्टरच्या मागे लोकांनी अक्षरश; रांगा लावल्या. यावरुन जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न किती गंभीर झालाय हे स्पष्ट होतंय.