एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
ब्रेकफास्ट न्यूज : देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचली : नरेंद्र मोदी
देशातील सर्व खेड्यामध्ये वीज पोहोचली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. नरेंद्र मोदींनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. मणिपूरमधील लिसांग या खेड्यात शनिवारी वीजपुरवठा सुरु झाला. केंद्र सरकारच्या वचनपूर्तीमुळे कित्येक भारतीयांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. लिसांगप्रमाणे इतर हजारो खेडी प्रकाशमान झाल्याचं मोदींनी काढलं आहे.
निवडणूक
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
बुलढाणा
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement