एक्स्प्लोर
712 पालघर : भातशेतीला रोपवाटिकेचा पर्याय, लाखोंचा नफा, अनिल पाटील यांची यशोगाथा
प्रचलित पद्धत सोडून नवा प्रयोग करायला धाडस लागतं. तसं धाडस करणाऱे अनेक शेतकरी राज्यात आहेत. पालघर जवळच्या सांगे गावचे अनिल पाटील त्यापैकीच एक. २० वर्षांपूर्वी त्यांनी हापुससाठी प्रसिद्ध असलेल्या परिसरात केशर आंब्याची लागवड केली. तोच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. आज त्यांच्या फळ रोपवाटिकेतून लाखोंची कलमं विकल्या जातात.
पाहुयात त्यांची यशोगाथा
पाहुयात त्यांची यशोगाथा
महाराष्ट्र
Special Report Aurangjeb Kabar : औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकीय घमासान, राऊतांचं सरकारला आव्हान
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 March 2025 सकाळी 7 च्या हेडलाईन्स
Eknath Shinde on Nagpur Crime | एकालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्र्यांचं शांततेचं आवाहन
Devendra Fadnavis on Nagpur | कायदा सुव्यवस्थेचं पालक करावं, मुख्यमंत्र्यांचं नागपूरकरांना आवाहन
Zero Hour Full EP : औरंगजेबाच्या कबरीचं काय करावं? का होतेय कबर काढून टाकण्याची मागणी? सखोल चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नागपूर
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement

परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion














