एक्स्प्लोर
712 : जळगाव : पिकांच्या योग्य वाढीसाठी खत मातीत गाढूव देण गरजेचं
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर सध्या बोंडअळीचं संकट ओढवलंय. जून-जुलै मध्ये लागवड केलेला कापूस आता फुलोरा अवस्थेत आहे. अशा वेळी बोंडअळीपासून संरक्षणासोबतच पिकाला खतं देणंही महत्त्वाचं आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी शेतांना भेट देतायत. कसं करावं कापसाचं खत व्यवस्थापन.
बातम्या
Uday Samant On Bachchu Kadu : बच्चू कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला? Special Report
आणखी पाहा
















