एक्स्प्लोर
712 : जळगाव : पिकांच्या योग्य वाढीसाठी खत मातीत गाढूव देण गरजेचं
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर सध्या बोंडअळीचं संकट ओढवलंय. जून-जुलै मध्ये लागवड केलेला कापूस आता फुलोरा अवस्थेत आहे. अशा वेळी बोंडअळीपासून संरक्षणासोबतच पिकाला खतं देणंही महत्त्वाचं आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी शेतांना भेट देतायत. कसं करावं कापसाचं खत व्यवस्थापन.
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
आणखी पाहा

















