एक्स्प्लोर
पीक विमा तक्रार निवारण समिती स्थापनेची मागणी | 712 | धुळे | एबीपी माझा
बोंडअळी सारखी समस्या असो किंवा एखादं नैसर्गीक संकट. या सगळ्यांपासून पिकाला आर्थिक आधार देण्यासाठीची योजना म्हणजे पीक विमा. मात्र या योजनेची अंमलबजावणी नीट होताना दिसत नाही. शेतकऱ्यांना त्यांची तक्रार मांडायलाही जागा नाही. अशा वेळी जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण केंद्र सुरु करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलीये.
महाराष्ट्र
Nagpur 12 Exam : नागपूरच्या वैशाली नगरच्या सक्सेस क्लासच्या पेपरफुटी प्रकरणात सहभाग
Sunetra Pawar PC Video : बोलून झाल्यावर उठा, पीसीपूर्वी काय काय घडलं?
Rohit Pawar on Raj Thackeray : राज म्हणाले दादा असो व इतर कुणी मराठी माणसाला न्याय देऊ
Raj Thackeray on Rohit Pawar : दादांचा अपघात कसा झाला हे अजून महराष्ट्राला समजलेलं नाही
Atideb Sarkar Speech : आयडियाज ऑफ इंडियामध्ये एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक अतिदेब सरकार यांचं भाषण
आणखी पाहा



















