एक्स्प्लोर
पीक विमा तक्रार निवारण समिती स्थापनेची मागणी | 712 | धुळे | एबीपी माझा
बोंडअळी सारखी समस्या असो किंवा एखादं नैसर्गीक संकट. या सगळ्यांपासून पिकाला आर्थिक आधार देण्यासाठीची योजना म्हणजे पीक विमा. मात्र या योजनेची अंमलबजावणी नीट होताना दिसत नाही. शेतकऱ्यांना त्यांची तक्रार मांडायलाही जागा नाही. अशा वेळी जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण केंद्र सुरु करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलीये.
बातम्या
Uday Samant On Bachchu Kadu : बच्चू कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला? Special Report
आणखी पाहा
















