एक्स्प्लोर
712 नवी दिल्ली: हवामान विभागानं आता अंदाज वर्तवणं थांबवावं: राजू शेट्टी
मान्सूनबाबतचा अंदाज हवामान विभाग वर्तवतं, मात्र बऱ्याचदा तो खोटा ठरतो. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. यंदाही सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. मात्र राज्यात बऱ्याच भागात पावसाचा मोठा खंड पडला. यावरुन हवामान विभागानं आता अदाज वर्तवणं थांबवावं अशी टिका खासदार राजू शेट्टी यांनी केलीये.
नांदेड
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार
Chandrashekhar Bawankule | राज्यात भोंदूबाबा तयार होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते
आणखी पाहा

















