एक्स्प्लोर
712 | बीड | पावसाच्या खंडामुळे पिकं काढून टाकण्याची वेळ
पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस होत असला, तरी मराठवाड्यातील काही भागांकडे पावसानं पाठ फिरवलेली दिसतेय. बीड, उस्मानाबाद, परभणी अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकांवर नांगर फिरवलाय. पावसाअभावी पिकं वाळून गेल्यानं शेतकऱ्याना मोठं नुकसान सहन करावं लागतंय.
बातम्या
Arvind kejriwal Home : भाजप नेते प्रवेश वर्मा आणि बांसुरी स्वराज यांचा केजरीवालावंर हल्लाबोल
Onion Farmer Special Report : शेतकऱ्याची थट्टा, कांद्याला भाव नाही, सरकारचं चाललंय काय?
Manohar Baba : बाळूमामाचं नाव भोंदूचा डाव, कोण आहे भोंदू मनोहर भोसले? Special Report
Satara Apple Tree : साताऱ्यात सफरचंदाची बाग, शेतकऱ्यांसाठी स्पेशल रिपोर्ट special Report
Sanjay Raut PC : भाजप हा बकासूर! 'आप' खासदारांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत कडाडले
आणखी पाहा
















