एक्स्प्लोर
Osmanabad | पीक विम्यासाठी शेतकऱ्यांसमोर जाचक अटी का? उस्मानाबादेत 12000 शेतकरी विम्यापासून वंचित
शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पैसेच मिळू नयेत यासाठी पीक विमा कंपन्या अनेक कुलूपत्या लढवतात. यावर्षी महाराष्ट्रात झालेली अतिवृष्ठी जगाने पाहिली. पण पीक विमा कंपन्यांना हा पाऊस पाहिलेला नाही. पिकांचा फक्त विमा उतरून उपयोग नाही, पावसामुळे नुकसान झालेल नुकसान 72 तासात आत आम्हाला कळवले नाही. त्यामुळे तुम्ही विमा मिळण्यासाठी अपात्र आहात, असे हजारो शेतकर्यांना विमा कंपन्यांनी. तेही इंग्रजीतून कळवले आहे. विरोधात असताना विमा कंपन्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report

Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report

Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

LPG Gas : नाही आणीबाणी.. नको अफवांना खतपाणी, पॅनिक होऊ नका, केंद्र सरकारचं आवाहन Special Report





























