एक्स्प्लोर
Special Report : मुंबईला 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक, आधीच उकाडा त्यात पाणीकपातीचं टेन्शन
डोक्यावर सुर्य आग ओकत असताना मुंबईकरांच्या घशाला कोरड पडते की काय अशी शक्यता निर्माण झालीये. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. . त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट असतानाच राज्य सरकारने भातसा धरणाच्या मदतीने पाणी देण्याची तयारी दर्शवलीये. तर दुसरीकडे मुंबईतल्या पाणीपट्टीत होणाऱ्या वाढीला भाजपने विरोध केलाय. त्यामुळे आता पाण्यावरुन राजकारण पेटणार असल्याची चिन्ह दिसतायत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report

Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report

Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report

Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजी नगर





























