एक्स्प्लोर
Special Report : मुंबईला 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक, आधीच उकाडा त्यात पाणीकपातीचं टेन्शन
डोक्यावर सुर्य आग ओकत असताना मुंबईकरांच्या घशाला कोरड पडते की काय अशी शक्यता निर्माण झालीये. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. . त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट असतानाच राज्य सरकारने भातसा धरणाच्या मदतीने पाणी देण्याची तयारी दर्शवलीये. तर दुसरीकडे मुंबईतल्या पाणीपट्टीत होणाऱ्या वाढीला भाजपने विरोध केलाय. त्यामुळे आता पाण्यावरुन राजकारण पेटणार असल्याची चिन्ह दिसतायत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shambhuraj Desai VS Aaditya Thackeray : जमिनीवरुन 'ओरखडा' अधिवेशनात आखाडा Special Report

Execution of Kerala woman Nimisha Priya : केरळची नर्स येमेनमध्ये कशी बनली गुन्हेगार? Special Report

Kirit Somaiya VS Sanjay Raut : तक्रार सोमय्यांची, कसोटी फडणवीसांची; किरीट सोमय्यांवर अजित पवारांची खप्पामर्जी? Special Report

Minister On Farmer : कुठे गेला शेतकऱ्यांचा 'बाप'? सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यावर बिकट वेळ Special Report

Uttarakhand Floods : उत्तर भारतात जलप्रलय, अतिवृष्टीमुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता Special Report
Advertisement
Advertisement























