Special Report| Raj Thackeray | कुंभ आणि गंगा, 'राज'कीय पंंगा; वादांचा मेळा, प्रतिक्रियांची डुबकी
Special Report| Raj Thackeray | कुंभ आणि गंगा, 'राज'कीय पंंगा; वादांचा मेळा, प्रतिक्रियांची डुबकी
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
राज ठाकरेंनी गंगा नदीच्या पाण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादांचा कुंभमेळा भरलाय. पिमरी चिंचवड मध्ये बोलताना राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील प्रकारांबाबत ठाकरी शैलीत टीका केली. शिवाय नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दाही उचलून धरला. त्यांच्या या वक्तव्यावरून आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. हे आमचे बाळा नांदगा इथे घेऊन आले काय छोटू मधन पाणी घेऊन आले. मी नाही पिणार. गंगे. पाणी भरलेला कमंडलू राज ठाकरेंनी असा नाकारला आणि वादाच्या नव्या प्रवाहाला वाट फुटली. गेल्या दोन निवडणुकांमध्ये आपल्या इंजिनात हिंदुत्वाच पाणी भरू पाहणाऱ्या राज ठाकरेंनी पिंपरी चिंचवड मधल्या व्यासपीठावरून टीकेच्या वाफा सोडल्या. कुंभमेळ्या डुक्की पासून ते नदीच्या प्रदूषणापर्यंत अनेक मुद्द्यांवर राज ठाकरेंनी त्यांच्या शैलीत बॅटिंग केली. आमचे बाळा नांदगाव इथे घेऊन आले काय छोटू मधन पाणी घेऊन आले म म्हटल मी नाही पिणार. एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार मध्ये राजकपुरानी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात वेगळीच गंगा लोक म्हणाले अशी गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणाबद्दल भाष्य करताच सत्ताधारी भाजपाने. राज ठाकरेंच्या वैचारिक प्रदूषणावर टीका करायला सुरुवात केली. कुंभमेळ्याच महत्त्व आणि त्यामागच्या भावना राज ठाकरेंना समजून सांगण्याची जणू स्पर्धाच भाजप नेत्यांमध्ये लागली. कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात, कुंभमेळा करतात हे काही अंधश्रद्धा नाहीये. ही आमची श्रद्धाच आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेकडो हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. आणि याला एक धार्मिक अधिष्ठान आहे. आणि म्हणून तिथे सगळं प्रदूषणच आहे किंवा घाणच पाणी होतं. मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच हे वक्तव्य म्हणजे श्रद्धाळू भाविकांचा अवमान करणारा आहे. दगडातही देव या ठिकाणी हा श्रद्धाळू माणूस मानतो हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान त्या ठिकाणी आहे. केलेच नसतील त्यांनी घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं चुकीच राहील देशभरातल्या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत का? मोदी सरकार तोच प्रयत्न करते ना? संगमाच पवित्र स्थान हा पूर्णपणे श्रद्धेचा भाग आहे. राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या वादाच्या प्रवाहात डुबकी घेऊन राज ठाकरेंना वैचारिक पाणी पाजण्यासाठी संत महंतांनी मग कंबर कसली. महाराष्ट्राच्या राजकीय आणि धार्मिक वर्तुळात प्रतिक्रियांचा कुंभमेळा भरला. प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटत की आपण ठाकरी भाषेत कशाचाही समाचार घेतला म्हणजे आपण फार मोठे तत्ववेत्ते झालो.
All Shows

































