एक्स्प्लोर
Special Report : काश्मीरवासी विचारतायत... आखिर कब तक?; भारताचं नंदनवन कधीपर्यंत जळत राहणार?
जम्मू काश्मीर... दहशतवादी कारवायांमुळे नेहमी अशांत असणारा हा भाग. याच जम्मू काश्मीरमध्ये गेल्या पाच दिवसात सात जणांची हत्या करण्यात आली आहे. मोदींनी काश्मिरातून कलम ३७० हटवलं, आणि केंद्रशासित प्रदेशाचा रुपांतर केलं. त्यामुळे इथली परिस्थिती बदलेल असा अंदाज होता. पण इथल्या कारवाया अजूनही थांबलेल्या नाहीत.. पाहूयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Iran-US Ceasefire : अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report

Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report

Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report

Ashok Kharat CDR : दमानियांकडे खरातचा सीडीआर, विरोधकांचा प्रहार Special Report



























