एक्स्प्लोर
Special Report : यंदा जातीनिहाय जनगणना? जातीनिहाय जनगणना झाल्यास त्याचे काय परिणाम?
भारतात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. 2011 नंतर यंदा जनगणनेचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारमधील 10 पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आणि यंदा होणारी जनगणना ही जातीनिहाय व्हावी अशी मागणी केली. त्यामुळे खरंच यंदाची जनगणना जातीनिहाय होणार का? पाहुयात याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी

Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report

Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report

Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?

एबीपी माझा वेब टीम
Opinion


























