Raj-Uddhav Alliance:काय आहे महाराष्ट्राच्या मनात? उद्धव ठाकरेंचं विधान, चर्चांना उधाण Special Report
Raj-Uddhav Alliance : काय आहे महाराष्ट्राच्या मनात? उद्धव ठाकरेंचं विधान, चर्चांना उधाण Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
ठाकरे बंधू एकत्र येणार का हा गेल्या काही काळामध्ये सर्वाधिक विचारला गेलेला प्रश्न. दस्तूर खुद्द उद्धव ठाकरेंनी फ्रंट फूटवर येत या प्रश्नाच उत्तर दिलं. मात्र उत्तर असं दिलं की शरदचंद्र पवारांनाही अभिमान वाटेल. महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. या उत्तरातून ज्याला जो हवा तो तसा अर्थ काढू शकेल. कोण सांगू शकेल का काय आहे महाराष्ट्राच्या मनात. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल. ज्या दिवशी सन्माननीय राज साहेबांकडे ठोस प्रस्ताव येईल त्या दिवशी त्याच्यावरती निर्णय घेतील. दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसतेच्या जनतेच मन आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच मन त्या ठिकाणी येत आहे असं मला वाटत नाही. मला नाही वाटत आता वेळ निघून गेलेली आहे. मुंबईतल्या चारकोप परिसरातल्या एक महिला पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेतून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत होत्या. या छोट्याशा पक्षप्रवेशासाठी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे. ठाकरे बंधूंच्या बद्दल महाराष्ट्राच्या मनात काय आहे याच उत्तर देणं कठीण आहे. पण मनसेच्या मनात काय आहे हे उत्तर तुलनेन सोप आहे. मनसैनिकांच्या मनात उद्धव ठाकरेंच्या बद्दल बऱ्यापैकी शंका आहे. जुन्या अनुभवातून आलेला एक प्रकारचा अविश्वास आहे आणि संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासारख्या पहिल्या फळीतील मनसैनिकांनी ते लपूनही ठेवलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे ते. आणि त्याची विधान फार गोड आहे. त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेच मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो. आणि फार छान ते त्यांची विधान फार चांगली आहेत. आदित्य भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमीलन म्हणजे अजून काय मनोमीलन हव मी कॅफेमध्ये ना मी घरी जाईन. आमच्यासाठी ते कॅफे नाहीये. आमच्यासाठी ते दुसर. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते आपसा ठरवतील यांनी साथ द्यायची, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही? महाराष्ट्राच्या मनात महायुती मजबूतीने लढणार आणि महायुती मजबूतीने जिंक भाजपाच्या प्रवीण दरेकरांनी संदीप देशपांडेंचा दाखला देत. एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. तर एकत्र येण्याची वेळ निघून गेल्याचं शिंदेंच्या शिलेदारांना वाटत. महाराष्ट्राच्या जनतेच मन आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच मन त्या ठिकाणी येत आहे असं मला वाटत नाही. आणि या संदर्भामध्ये मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेने अत्यंत स्वयंस्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेल आहे. की मागच्या दोन निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एकत्र याव असं वाटत होतं परंतु त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मनात वेगळच होतं मला नाही वाटत आता वेळ निघून गेलेली आहे आणि उद्धव साहेबांनी जो शिवरायांचा मार्ग सोडून काँग्रेसचा मार्ग पकडलेला आहे त्याच्यामुळे मुंबईची मराठी जनता आता तो स्वीकारेल की नाही हे सांगता येत नाही आणि दोघांनाही आता एकत्र यायला खूप उशीर झालेला असं मला वाटत महा हे सुद्धा पाहायला हवं
All Shows

































