एक्स्प्लोर
Maharashtra Farmers Death : धीर धरा, जीव जपा; अन्नदात्या राजाचे बळी कधी थांबणार? Special Report
आधी पाऊस कमी झाला म्हणून अडचणी.. आणि नंतर अवकाळीची अवकळा.. निसर्गाच्या दृष्टचक्रातून बळीराजाची सुटका काही केल्या होत नाहीये. आणि याच संकटातून बाहेर पडण्यासाठी काही शेतकऱ्यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपवलीये.. धक्कादायक म्हणजे, अवघ्या दहा महिन्यांत आत्महत्यांमुळे २ हजार कुटुंबं निराधार झालीयत... म्हणूनच, शेतकऱ्यांना आता खऱ्या आधाराची गरजय... पाहूयात...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report

Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
व्यापार-उद्योग
ठाणे



























