एक्स्प्लोर
Maharashtra Farmers Death : धीर धरा, जीव जपा; अन्नदात्या राजाचे बळी कधी थांबणार? Special Report
आधी पाऊस कमी झाला म्हणून अडचणी.. आणि नंतर अवकाळीची अवकळा.. निसर्गाच्या दृष्टचक्रातून बळीराजाची सुटका काही केल्या होत नाहीये. आणि याच संकटातून बाहेर पडण्यासाठी काही शेतकऱ्यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपवलीये.. धक्कादायक म्हणजे, अवघ्या दहा महिन्यांत आत्महत्यांमुळे २ हजार कुटुंबं निराधार झालीयत... म्हणूनच, शेतकऱ्यांना आता खऱ्या आधाराची गरजय... पाहूयात...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha

Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम



























