एक्स्प्लोर
Maharashtra Farmers Death : धीर धरा, जीव जपा; अन्नदात्या राजाचे बळी कधी थांबणार? Special Report
आधी पाऊस कमी झाला म्हणून अडचणी.. आणि नंतर अवकाळीची अवकळा.. निसर्गाच्या दृष्टचक्रातून बळीराजाची सुटका काही केल्या होत नाहीये. आणि याच संकटातून बाहेर पडण्यासाठी काही शेतकऱ्यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपवलीये.. धक्कादायक म्हणजे, अवघ्या दहा महिन्यांत आत्महत्यांमुळे २ हजार कुटुंबं निराधार झालीयत... म्हणूनच, शेतकऱ्यांना आता खऱ्या आधाराची गरजय... पाहूयात...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?



























