एक्स्प्लोर
Maharashtra Farmers Death : धीर धरा, जीव जपा; अन्नदात्या राजाचे बळी कधी थांबणार? Special Report
आधी पाऊस कमी झाला म्हणून अडचणी.. आणि नंतर अवकाळीची अवकळा.. निसर्गाच्या दृष्टचक्रातून बळीराजाची सुटका काही केल्या होत नाहीये. आणि याच संकटातून बाहेर पडण्यासाठी काही शेतकऱ्यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपवलीये.. धक्कादायक म्हणजे, अवघ्या दहा महिन्यांत आत्महत्यांमुळे २ हजार कुटुंबं निराधार झालीयत... म्हणूनच, शेतकऱ्यांना आता खऱ्या आधाराची गरजय... पाहूयात...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report

Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प

Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report

Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण



























