एक्स्प्लोर
Nashik Farmer Special Report : नेत्यांनो उघडा डोळे, बघा नीट, शेतकऱ्यांच्या समस्येकडे प्रशासनाची पाठ
कडाक्याच्या थंडीतही बळीराजाला रात्रीचा दिवस करावा लागतोय आणि यामागचं कारण म्हणजे दिवसा होणारं भारनियमन.... आठवड्यातील चार दिवस दुपारी शेतीसाठी वीजपुरवठा बंद करण्यात येतो आणि रात्री १२ ते सकाळी 9 वाजेपर्यंत वीज पुरवली जाते, दरम्यान पिकाला पाणी दिलं नाही तर पीक वाया जाईल आणि त्यामुळे शेतकऱ्याला रात्री शेतात राबावं लागतंय..तसंच या भागात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्याला दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय.. शेतकऱ्यांच्या या समस्येकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करतंय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

Missing Link Special Report : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर

Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report

Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha

Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report



























