Jan Vishwas Bill Special Report : तुरुंगवासातून व्यापाऱ्यांची सूटका, काय आहे जनविश्वास विधेयक?
Jan Vishwas Bill Special Report : तुरुंगवासातून व्यापाऱ्यांची सूटका, काय आहे जनविश्वास विधेयक?
कायदा हा अनेकदा सामान्यांना धाक दाखवण्यासाठीच व्यवस्थेकडून वापरला जातो. पण आता या बदलामुळे इज ऑफ डुईंग बिझेनेस वाढेल, छोट्या व्यापाऱ्यांना नाहक कायदेशीर धाकातून सुटका मिळेल असा दावा केला जातोय. तसंच उगीच कोर्ट कचेऱ्या, न्यायालयीन कामावरचा भार कमी होईल आणि तुरुंग प्रशासनांवरचा ताणही कमी होईल असा दावा केला जातोय. या विधेयकाचा सगळ्यात मोठा उद्देश सोप्या भाषेत सांगायचा तर यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना व्यापार करणं सोपं होईल. कोर्टावरचा भार कमी होईल. देशात सध्या 4.4 कोटी न्यायिक प्रकरणं प्रलंबित आहेत. त्यातली 3 कोटी तर केवल क्रिमिनल आहेत. त्यातूनच ही गरज किती महत्वाची आहे याची कल्पना येईल.
All Shows


































