एक्स्प्लोर
Aurangabad : उसासोबत स्वप्नही जळून खाक, महावितरणाला जाग कधी येणार? Special Report
बातमी मराठवाड्यातून... मराठवाड्यात आजही हजारो हेक्टरवर उसाचं पीक उभं आहे. कारखान्याचे उंबरठे झिजवूनही ते ऊस न्यायला तयार नाहीत. त्यामुळे ऊस शेतात अजूनही उभा आहे. दुसरीकडे महावितरणच्या गलथान कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतात जळून खाक होतोय. आणि त्यासोबत शेतकऱ्यांची स्वप्नही जळून खाक होतायत. त्यामुळे आज या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. या शेतकऱ्यांचा जगण्याचा संघर्ष दाखवणारा आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडेचा हा रिपोर्ट...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
लाईफस्टाईल
भारत
राजकारण



























