एक्स्प्लोर

Virat Kohli Emotional Post: टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीची इमोशनल पोस्ट

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं (IND VS ENG) पराभव स्वीकारावा लागला.

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं (IND VS ENG) पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताचं टी-20 विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलंय. या सामन्यात प्रथम फंलदाजी करत भारतीय संघानं इंग्लंडसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि सलामीवीर अॅलेक्स हेल्सच्या (Alex Hales) वादळी अर्धशतकाच्या जोरावर इंग्लडनं हा सामना 16व्या षटकातच जिंकला. या पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.त्यानं सोशल मीडियावर विश्वचषकाच्या प्रवासाबाबत एक भावनिक पोस्ट केलीय. 

विराट कोहलीचं भावनिक ट्वीट-

 

विराट कोहली काय म्हणाला? 
भारतीय संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीनं त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक इमोशनल ट्वीट केलं. ज्यात त्यानं असं म्हटलंय की,  "आपलं स्वप्न पूर्ण न करताच आम्ही निराश मनानं ऑस्ट्रेलिया सोडत आहोत. पण एक गट म्हणून आम्ही आमच्यासोबतचे अनेक अविस्मरणीय क्षण सोबत घेऊन जातोय. आमच्या खेळात आणखी सुधारणा करण्याचं आमचं ध्येय आहे. स्टेडियममध्ये आम्हाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं आलेल्या आमच्या सर्व चाहत्यांचे आभार. ही जर्सी घालून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याचा नेहमीच अभिमान वाटतो."

भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माला अश्रू अनावर
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि अॅलेक्स हेल्स (Alex Hales) यांनी भारताचं फायनल गाठण्याच्या स्वप्नावर पाणी फेरत इंग्लंडला 10 विकेट्सनं विजय मिळवून दिला.इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर कोट्यवधी भारतीय चाहत्यांचं मनं तुटली.भारताचा कर्णधार रोहित शर्माचा डगआऊटमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओत रोहित शर्माला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. सामना संपल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू इंग्लंडच्या खेळाडूंसोबत हात मिळवून डगआऊटमध्ये पोहोचले, तेव्हा रोहित शर्मा भावूक झाला. बराच वेळ रोहित शर्मा राहुल द्रविडसोबत बोलताना दिसला. दोघांमध्ये थोडावेळ चर्चा झाली. त्यानंतर रोहित शर्माला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळाली. त्यावेळ राहुल द्रविडनं त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Embed widget