एक्स्प्लोर

Majha Maharashtra majha vision : खेळाडूंसाठी परिपूर्ण सिस्टीम तयार करणे गरजेचे : अंजली भागवत

प्रत्येक राज्यात खेळाडूंसाठी क्रीडा विद्यापीठ उभारण्याची गरज असल्याचं माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत म्हणाल्या. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी या कार्यक्रमात बोलत होत्या.

मुंबई : 75 वर्षानंतर ऑलिम्पिक चांगल गाजलं आहे. आपल्या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली आहे. मल्टी स्पोर्ट नेशन म्हणून या वर्षी आपण उतरलो. खेळाडूंनी आपल्या मेहनतीवर नैपुण्य दाखवले आहे. काहींची पदकं ही थोडक्यात हुकली पण तरी सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. खेळाडूंवर टीका करण्यापेक्षा ही  उंची गाठायला इतके वर्ष का लागले?  सिस्टीम म्हणून कुठे कमी पडलो यांची विचार करण्याची गरज आहे. याचा विचार करणे सध्या गरजेचे असल्याचं मत माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांनी व्यक्त केले.  एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी या कार्यक्रमात बोलत होत्या. 

महाराष्ट्रातील खेळाडू मागे पडत असल्याची खंत

भारतीय म्हणून गर्व आहे. वेगवेगळ्या खेळात खेळाडूंनी प्रदर्शन केले. काही पदक थोडक्यात हुकली आहे. महाराष्ट्रासीठी विचार केला तर आपले खेळाडू  काही वर्षात मागे पडत केले. या मागे विचार करणे अपेक्षित आहे. इतर राज्यांच्या तुलनेच महाराष्ट्रातील खेळाडू ऑल्मिपिकमध्ये पोहचण्यासाठी कुठेतरी मागे पडत आहे याची खंत वाटत असल्याचं देखील अंजली भागवत यांनी म्हटलं आहे. 

क्रीडा विद्यापीठ उभारली पाहिजे

क्रिकेटशिवाय इतर खेळांच्या बातम्यांचे प्रसारण कमी होते. त्यामुळे आपल्याकडे इतर खेळांबद्दल लोकांमध्ये ऋची कमी आहे. प्रसारमाध्यमे, वर्तमानपंत्रांनी जर खेळ लोकांपर्यंत पोहचवला तर जास्तीत  जास्त लोक यामध्ये सहभागी होतील. त्यासाठी प्रत्येक राज्याची स्पोर्टची टाऊनशीप असणे गरजेचे आहे.  क्रीडा विद्यापीठ उभारण्याची गरज असल्याचं त्या या वेळी म्हणाल्या.

मनी कॅन नॉट बाय यु मेडल सिस्टम गिव्हस यु अ मेडल

अंजली भागवत म्हणाल्या,  नेमबाजांवर अपेक्षांच ओझं वाढल आहे. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे. त्या सर्व गोष्ट सरकारने आणि फेडरेशनने दिल्या. पहिल्या पाच रँकिंगमध्ये आपले खेळाडू आहे. नुसती चर्चा आणि वाद घालण्यापेक्षा त्यांनी जबाबदारी  घेऊन त्यांना सुविधा दिल्या पाहिजे. ऑलिम्पिक हे वेगळं जग असते. तुमची मानसिकता झाली आहे का हे गरजेचे आहे. ऑलिम्पिक हा माईंड गेम आहे. 'मनी कॅन नॉट बाय यु मेडल सिस्टम गिव्हस यु अ मेडल' जी काही सिस्टम आपल्याकडे त्यामध्ये सराव करून आपल्या खेळाडूंनी पदक मिळवलं आहे.त्यासाठी सिस्टीम परिपूर्ण असणे आवश्यक आहे. ऑलिम्पिक  हे अल्टीमेट ड्रीम असते. प्रत्येक खेळाडूसाठी ती संधी असते. 

खेळाला प्राधान्य दिले पाहिजे

अंजली भागवत म्हणाल्या,  मी ज्यावेळी करिअर सुरू केलं. तेव्हाचा काळ वेगळा होता. सध्याचा काळ वेगळा आहे. सध्या खेळांविषयी लोकांमध्ये जागृकता आहे. समाजामध्ये खेळाविषयी जागृकता आली आहे पण प्राधान्य दिले जात नाही. खेळ लोकांपर्यंत पोहचला आहे. परंतु करिअरच्या संधी कमी असल्याने खेळाला प्राधान्य कमी दिले जाते. 

प्रत्येक खेळाडूच्या मागे एक संघर्ष आहे. कुटुंबाचा पाठींबा गरजेचा आहे.  इंटरनॅशल मेडलमध्ये मुलींची टॅली ही सर्वात जास्त आहे. आतापर्यंत खेळात मुलींची कारकिर्द पाहिली तर मुलींची ही ताकद स्वयंपाकघरात कोंडून ठेवू नका. त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ द्या असे देखील भागवत म्हणाल्या.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Ravichandran Ashwin : यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांचा साचलेला संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांचा साचलेला संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवासांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवासांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Sanjay Shirsat: मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
Uddhav Thackeray: मुंबईच्या तिरंगा मोर्चातील उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण, मोदींपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं, म्हणाले, 'ही ठिणगी विझून देऊ नका'
मुंबईच्या तिरंगा मोर्चातील उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण, मोदींपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं, म्हणाले, 'ही ठिणगी विझून देऊ नका'
Embed widget