एक्स्प्लोर

Majha Maharashtra majha vision : खेळाडूंसाठी परिपूर्ण सिस्टीम तयार करणे गरजेचे : अंजली भागवत

प्रत्येक राज्यात खेळाडूंसाठी क्रीडा विद्यापीठ उभारण्याची गरज असल्याचं माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत म्हणाल्या. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी या कार्यक्रमात बोलत होत्या.

मुंबई : 75 वर्षानंतर ऑलिम्पिक चांगल गाजलं आहे. आपल्या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली आहे. मल्टी स्पोर्ट नेशन म्हणून या वर्षी आपण उतरलो. खेळाडूंनी आपल्या मेहनतीवर नैपुण्य दाखवले आहे. काहींची पदकं ही थोडक्यात हुकली पण तरी सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. खेळाडूंवर टीका करण्यापेक्षा ही  उंची गाठायला इतके वर्ष का लागले?  सिस्टीम म्हणून कुठे कमी पडलो यांची विचार करण्याची गरज आहे. याचा विचार करणे सध्या गरजेचे असल्याचं मत माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांनी व्यक्त केले.  एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी या कार्यक्रमात बोलत होत्या. 

महाराष्ट्रातील खेळाडू मागे पडत असल्याची खंत

भारतीय म्हणून गर्व आहे. वेगवेगळ्या खेळात खेळाडूंनी प्रदर्शन केले. काही पदक थोडक्यात हुकली आहे. महाराष्ट्रासीठी विचार केला तर आपले खेळाडू  काही वर्षात मागे पडत केले. या मागे विचार करणे अपेक्षित आहे. इतर राज्यांच्या तुलनेच महाराष्ट्रातील खेळाडू ऑल्मिपिकमध्ये पोहचण्यासाठी कुठेतरी मागे पडत आहे याची खंत वाटत असल्याचं देखील अंजली भागवत यांनी म्हटलं आहे. 

क्रीडा विद्यापीठ उभारली पाहिजे

क्रिकेटशिवाय इतर खेळांच्या बातम्यांचे प्रसारण कमी होते. त्यामुळे आपल्याकडे इतर खेळांबद्दल लोकांमध्ये ऋची कमी आहे. प्रसारमाध्यमे, वर्तमानपंत्रांनी जर खेळ लोकांपर्यंत पोहचवला तर जास्तीत  जास्त लोक यामध्ये सहभागी होतील. त्यासाठी प्रत्येक राज्याची स्पोर्टची टाऊनशीप असणे गरजेचे आहे.  क्रीडा विद्यापीठ उभारण्याची गरज असल्याचं त्या या वेळी म्हणाल्या.

मनी कॅन नॉट बाय यु मेडल सिस्टम गिव्हस यु अ मेडल

अंजली भागवत म्हणाल्या,  नेमबाजांवर अपेक्षांच ओझं वाढल आहे. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे. त्या सर्व गोष्ट सरकारने आणि फेडरेशनने दिल्या. पहिल्या पाच रँकिंगमध्ये आपले खेळाडू आहे. नुसती चर्चा आणि वाद घालण्यापेक्षा त्यांनी जबाबदारी  घेऊन त्यांना सुविधा दिल्या पाहिजे. ऑलिम्पिक हे वेगळं जग असते. तुमची मानसिकता झाली आहे का हे गरजेचे आहे. ऑलिम्पिक हा माईंड गेम आहे. 'मनी कॅन नॉट बाय यु मेडल सिस्टम गिव्हस यु अ मेडल' जी काही सिस्टम आपल्याकडे त्यामध्ये सराव करून आपल्या खेळाडूंनी पदक मिळवलं आहे.त्यासाठी सिस्टीम परिपूर्ण असणे आवश्यक आहे. ऑलिम्पिक  हे अल्टीमेट ड्रीम असते. प्रत्येक खेळाडूसाठी ती संधी असते. 

खेळाला प्राधान्य दिले पाहिजे

अंजली भागवत म्हणाल्या,  मी ज्यावेळी करिअर सुरू केलं. तेव्हाचा काळ वेगळा होता. सध्याचा काळ वेगळा आहे. सध्या खेळांविषयी लोकांमध्ये जागृकता आहे. समाजामध्ये खेळाविषयी जागृकता आली आहे पण प्राधान्य दिले जात नाही. खेळ लोकांपर्यंत पोहचला आहे. परंतु करिअरच्या संधी कमी असल्याने खेळाला प्राधान्य कमी दिले जाते. 

प्रत्येक खेळाडूच्या मागे एक संघर्ष आहे. कुटुंबाचा पाठींबा गरजेचा आहे.  इंटरनॅशल मेडलमध्ये मुलींची टॅली ही सर्वात जास्त आहे. आतापर्यंत खेळात मुलींची कारकिर्द पाहिली तर मुलींची ही ताकद स्वयंपाकघरात कोंडून ठेवू नका. त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ द्या असे देखील भागवत म्हणाल्या.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  
अपयशाची भीती बाळगू नका, दोन मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget