एक्स्प्लोर

पाच वेळच्या आयपीएल विजेत्याचा फ्लॉप शो, मुंबईच्या पराभवाचं नेमकं कारण काय?

IPL 2022 : सलग पाच सामन्यात मुंबईचा पराभव का झाला? काय आहेत कारणे? चूक नेमकी कुणाची?

IPL 2022 : पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामात सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या पाचही सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या चाहत्यांना या पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा पराभव नेमका का होतोय? याची चर्चाही सोशल मीडिया आणि कट्ट्यावर सुरु आहे. रेल्वेच्या बोगीपासून चहाच्या टपरीवर मुंबईच्या पराभवाची चर्चा सुरु आहे. प्रत्येकजण मुंबईच्या पराभवाची कारणं शोधत आहे. आपणही मुंबईच्या पराभवाची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात.... 

संघ बांधणी - 
आयपीएलच्या 15 व्या हंगामाआधी मेगा लिलाव झाला. त्याआधी फक्त चार खेळाडूंना मुंबईला रिटेन करता आलं. त्यानंतर लिलावात ईशान किशनला विकत घेतलं. पण मुंबईला हार्दिक पांड्या, क्रृणाल पांड्या, राहुल चाहर, डिकॉक आणि क्विंटन डिकॉक यासारख्या तगड्या खेळाडूंना गमावावं लागलं. त्यामुळे मुंबईला नव्याने संघबाधंणी करावी लागली. यंदा मुंबईच्या संघात अनेक नव्या खेळाडूंचा भरणा आहे. फलंदाजीसह गोलंदाजीही मुंबईची कमकुवत असल्याचं दिसत आहे. 

गोलंदाजी - 
जसप्रीत बुमराहच्या जोडीला मुंबईत एकही दर्जेदार गोलंदाज नसल्याचं दिसत आहे. त्यातच बुमराहही आपल्या लयीत नसल्याचं दिसतेय. फिरकी गोलंदाजीही तितकी प्रभावी नाही. एम अश्विनला प्रभावी कामगिरी करता आली नाही. तर डॅनिअल सॅम्स महागडा ठरतो. मुंबईच्या गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश येत आहे. फिरकी गोलंदाजीही प्रभावी दिसत नाही. यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांविरोधाता धावांचा पाऊस पाडत आहेत. 

लोअर ऑर्डर - 
हार्दिक पंड्या आणि क्रृणाल पंड्याच्या अनुपस्थितीमुळे मुंबईची लोअर ऑर्डर दुबळी झाली आहे. मुंबईला या दोन खेळाडूंची कमी भासत असणार. हार्दिक आणि क्रृणाल नेहमीच फिनिशिंग टच देत होते. आता हा भार एकट्या पोलार्डवर आलाय. 

दिग्गज अपयशी - 
कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. कर्णधार रोहित शर्माला अद्याप एकही अर्धशतक झळकावता आले नाही. पोलार्ड आणि रोहितचा फॉर्म संघासाठी चिंतेचा ठरत आहे. या खेळाडूंची कामगिरीही मुंबईच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरतेय. 

आयपीएल 15 मधील मुंबईची कामगिरी - 
पहिला सामना - दिल्लीकडून चार विकेटने पराभव
दुसरा सामना - राजस्थान रॉयल्सचा 23 धावांनी विजय
तिसरा सामना - कोलकात्याचा पाच विकेटने विजय
चौथा सामना - आरसीबीचा सात गड्यांनी विजय
पाचवा सामना - पंजाबचा 12 धावांनी विजय 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
Embed widget