एक्स्प्लोर

पाकिस्तानचे प्रशिक्षक म्हणतात, टीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतर आत्महत्या करावीशी वाटत होती

मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 89 धावांनी पराभूत केलं होतं. दक्षिण आफिक्रेविरुद्धच्या विजयामुळं पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा अद्यापही जिवंत असल्याचं ऑर्थर यांनी सांगितलं आहे.

लंडन : विश्वचषकात भारताविरुद्धच्या पराभवामुळं आत्महत्या करावीशी वाटत होती, असं पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी म्हटलं आहे. ऑर्थर यांच्या या प्रतिक्रियेनंतर क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. भारताविरुद्धचा पराभव हा पाकिस्तानसाठी खूपच धक्कादायक असल्याचं ऑर्थर यांनी म्हटले आहे. 16 जूनला मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 89 धावांनी पराभूत केलं होतं. दक्षिण आफिक्रेविरुद्धच्या विजयामुळं पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा अद्यापही जिवंत असल्याचं ऑर्थर यांनी सांगितलं आहे. पाकिस्‍तानचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर संघाची स्तुती केली आहे. मात्र याचवेळी त्यांनी भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आत्महत्या करावी वाटत होती, असेही बोलून दाखवले आहे. ऑर्थर यांनी म्हटले आहे की, विश्वचषकात टीम इंडियाकडून झालेल्या पराभवानंतर आमचे सगळे खेळाडू थकले होते, या पराभवानंतर झालेल्या टीका, सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमुळे सर्वजण दुःखी होते. मात्र आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर लोकं टीमबद्दल चांगलं लिहितील. काही काळासाठी पाकिस्तानी टीमने टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत आहेत, असे ऑर्थर यांनी म्हटले आहे.  मात्र भारताकडून झालेल्या पराभवानंतर मी आत्महत्या करणार होतो, असे ऑर्थर यांनी म्हटले आहे. पाकिस्तान अजूनही सेमीफायनलच्या रेसमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानी संघाने चांगली कामगिरी करत 49 धावांनी पराभव केला होता. आफ्रिकेविरुद्धच्या या विजयानंतर पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा अजून जिवंत आहेत. पाकिस्तानी संघाने जर उरलेल्या तिन्ही लढती जिंकल्या आणि इंग्लंडचा संघ पराभूत झाला तर पाकिस्तान सेमीफायनलसाठी दावेदार ठरू शकतो. पाकिस्तानच्या संघाला उर्वरित लढतींमध्ये न्यूझीलंड, अफगानिस्तान आणि बांगलादेशशी मुकाबला करायचा आहे. आतापर्यंत पाकिस्तानचे 6 सामन्यांमध्ये 5 गुण झाले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer Sister Shreshta Iyer Controversy: सर्व मर्यादा ओलांडल्या, मला अश्लील भाषेत...; श्रेयस अय्यरची बहीण संतापली, व्हिडीओद्वारे सगळं सांगितलं
सर्व मर्यादा ओलांडल्या, मला अश्लील भाषेत...; श्रेयस अय्यरची बहीण संतापली, व्हिडीओद्वारे सगळं सांगितलं
IPL 2026 Hardik Pandya Mumbai Indians: 14 पैकी 10 सामन्यात पराभव, शेवटचा सामनाही MI ने गमावला; हार्दिक पांड्या बोल बोल बोलला, एक चूकही सांगितली!
14 पैकी 10 सामन्यात पराभव, शेवटचा सामनाही MI ने गमावला; हार्दिक पांड्या बोल बोल बोलला, एक चूकही सांगितली!
IPL 2026 Playoffs Schedule: 4 संघ, 4 सामने...पहिले आरसीबी आणि गुजरात, मग राजस्थान आणि हैदराबाद भिडणार, प्लेऑफचं संपूर्ण वेळापत्रक
4 संघ, 4 सामने...पहिले आरसीबी आणि गुजरात, मग राजस्थान आणि हैदराबाद भिडणार, प्लेऑफचं संपूर्ण वेळापत्रक
DC vs KKR IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानं लीग स्टेजचा समारोप, अखेरच्या सामन्यात अजिंक्य रहाणे धुरंदर ढेपाळले, केकेआरची सलामी अन् शेवट देखील पराभवानं
दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानं लीग स्टेजचा समारोप, अखेरच्या सामन्यात अजिंक्य रहाणे धुरंदर ढेपाळले, केकेआरची सलामी अन् शेवट देखील पराभवानं

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
Actress Anu Aggarwal Struggle Life: फक्त तीनच महिन्यांत फळफळलं नशीब, 90 च्या दशकांत रातोंरात प्रसिद्धीचं शिखर गाठलं, तिनं करिष्मा कपूरपासून, रवीना टंडनपर्यंत सर्वांनाच मागे टाकलं, आता कुठे गायब झालीय 'आशिकी गर्ल'?
90 च्या दशकांत रातोंरात प्रसिद्धीचं शिखर गाठलं, तिनं करिष्मा कपूरपासून, रवीना टंडनपर्यंत सर्वांनाच मागे टाकलं, आता कुठे गायब झालीय 'आशिकी गर्ल'?
Maharashtra Live blog updates: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे माल वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका
Maharashtra Live blog updates: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे माल वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका
Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
IPL 2026 : ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट? आकडेवारी काय सांगते?
ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट?
Padma Award: महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Embed widget