एक्स्प्लोर

ICC World Cup 2011: आजच्या दिवशी अकरा वर्षापूर्वी भारतानं दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला! 

On This Day In 2011: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आजच्या दिवशी अकरा वर्षापूर्वी भारतानं दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरलं होतं.

On This Day In 2011: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आजच्या दिवशी अकरा वर्षापूर्वी भारतानं दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरलं होतं. एकदिवसीय विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेला धुळ चाखली होती. याआधी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतानं 2018 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचा खिताब जिंकला होता. त्यानंतर 28 वर्षानंतर भारतानं दुसरा विश्वचषक जिंकला. हा अविस्मरणीय सामना कसा होता? यावर एक नजर टाकुयात.

एकदिवसीय विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. परंतु, महेला जयवर्धनेनं धडाकेबाज शतक आणि कर्णधार संगकार (48) आणि तिलकरत्ने दिलशान (33) यांनी श्रीलंकेला चांगली धावसंख्या गाठण्यास मदत केली. अखेरच्या षटकात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या नुवान कुलसेकरा आणि थिसरा परेरा यांनी तडाखेबाजी फलंदाजी करत श्रीलंकेची धावसंख्या 274 वर पोहचवली. 

भारतीय फलंदाजी क्रम पाहता 275 धावांचं लक्ष्य फारसं मोठं वाटत नव्हतं. परंतु, सलामी देण्यासाठी मैदानात आलेल्या भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवान शून्यावर बाद झाल्यानंतर संघ थोडा अडचणीत सापडला. त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रुपात भारताला 31 धावांवर दुसरा झटका बसला. सचिन बाद होताच मैदानात शांतता पसरली.  त्यावेळी भारताचं पुन्हा विश्वचषक जिंकण्याचा स्वप्न धुसर होतं की काय? असं वाटू लागलं होतं. मात्र, गौतम गंभीरनं (97 धावा) आणि विराट कोहलीनं (35 धावा) संयमी खेळ दाखवत संघाच्या आशा वाढवल्या. त्यानंतर धोनीच्या 91 धावांच्या झंझावाती खेळीनं भारताला विश्वचषक जिंकून दिला. 

भारताने 1983 मध्ये पहिला विश्वचषक जिंकला होता. भारताला दुसरा विश्वचषक जिंकण्याठी तब्बल 28 वर्ष वाट पाहावी लागली. या विजयाच्या आनंदात एकीकडे भारतीय खेळाडू मैदानात जल्लोष करत होते. तर, भारतीयांनी चौकाचौकात ढोल-ताशे आणि फटाके फोडून भारताचा विजय साजरा केला. 

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Retirement: 'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
Rohit Sharma Retirement Ind vs Eng 3rd ODI: रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget