एक्स्प्लोर

2019 मधील फॉर्मात जायचेय रोहित शर्माला, विश्वचषकाआधी काय म्हणाला हिटमॅन

Rohit Sharma : 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ होणार आहे.  8 ऑक्टोबरपासून भारताचे विश्वचषक अभियान सुरु आहे.

Rohit Sharma : मायदेशात होणाऱ्या वनडे विश्वचषकाचा माहोल तयार होत आहे. भारतासह जगभरातील क्रीडा चाहते आणि माजी क्रिकेटपटूंकडून याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतात होणाऱ्या विश्वचषकाचा दबाव कर्णधार रोहित शर्माला चांगलाच माहित आहे. त्यामुळे रोहित शर्मा या दबावाला आणि त्याबाबतच्या चर्चेपासून दूर ठेवत आहे. कारण भारतात होणाऱ्या विश्वचषक विजयासाठी रोहित आणि टीम प्रयत्नशील आहे. 36 वर्षीय रोहित शर्माच्या खांद्यावर 140 कोटी भारतीयांच्या आपेक्षांचे ओझं आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ होणार आहे.  8 ऑक्टोबरपासून भारताचे विश्वचषक अभियान सुरु आहे. त्याआधी भारतीय संघ आशिया चषकात खेळत आहे. बेंगलोर येथील एनसीएमध्ये भारतीय संघ सराव करत आहे. त्यापूर्वी रोहित शर्माने पीटीआयसोबत चर्चा केली आहे. त्यामध्ये त्याने स्वत: आणि टीम इंडियाच्या भूमिकेबाबत स्पष्ट शब्दात उत्तरे दिली. " मला स्वत:ला रिलॅक्स ठेवायचेय. बाहेर काय चाललेय? सकारात्मक किंवा नकारात्मक चर्चेपासून दूर ठेवायचे आहे. माझ्यासाठी स्वत:सह आरामदायक असणे आणि सकारात्मक किंवा नकारात्मक भूमिका निभावणाऱ्या बाह्य घटकांची चिंता न करणे महत्त्वाचे आहे. तसेच 2019 च्या विश्वचषकापूर्वी मी ज्या फॉर्मात होतो त्या फॉर्ममध्ये मला परत जायचे आहे, असे रोहित शर्मा म्हणाला. " 2019 च्या विश्वचषकात माझी मानसिक स्थिती मजबूत होती. तसेच विश्वचषकाची तयारीही खूप केली होती, असेही रोहित शर्मा म्हणाला. 219 च्या विश्वचषकात रोहित शर्माने पाच शतकांच्या मदतीने 648 धावांचा पाऊस पाडला होता. 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद होती. 
 
2019 च्या विश्वचषकात मी चांगल्या लयीत होतो. त्याशिवाय माझी मानसिक स्थितीही मजबूत होती. ती स्थिती पुन्हा व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी माझ्याकडे खूप वेळ आहे. 2019 मध्ये झालेल्या सर्व चांगल्या गोष्टी पुन्हा करायच्या आहेत, असे रोहित शर्मा म्हणाला. एक महिन्याचं क्रिकेट खेळाडू बनवू शकतो अथवा बिघडवू शकतो. एका रात्रीत यश आणि अपयशाच्या व्याख्या बदलत नाहीत, असेही रोहितने सांगितले. 
 
कोणताही निकाल अथवा चॅम्पियनशीप व्यक्ती म्हणून मला बदलू शकत नाही. एक व्यक्ती म्हणून मागील 16 वर्षांत मी बदललो नाही. कोणत्याही बदलाची गरज मला वाटत नाही. पुढील दोन महिन्यात संघासाठी काय करु शकतो, विश्वचषक विजयाचे लक्ष आहे, यावर सध्या लक्ष केंद्रीत केले आहे. कोणताही व्यक्ती एक अथवा दोन महिन्यात बदलत नाही, असे रोहितने सांगितले. 
 
कोणती संख्या अथवा निकालावर मी जास्त विश्वास ठेवत नाही. स्वत:वर विश्वास ठेवायला हवं आणि येणाऱ्या वेळाचा आणि खेळाचा आनंद घ्यायला हवा, असेही रोहित शर्माने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Embed widget