एक्स्प्लोर

ENG vs IND: बर्मिंगहॅम कसोटीत भारताकडून कुठं झाली चूक? माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री स्पष्टचं बोलले

ENG vs IND: बर्मिंगहॅम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 132 धावांची आघाडी मिळवणारा भारतीय संघ बॅकफूटवर गेलाय.

ENG vs IND: बर्मिंगहॅम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 132 धावांची आघाडी मिळवणारा भारतीय संघ बॅकफूटवर गेलाय. इंग्लंडच्या संघानं दुसऱ्या डावात आपल्या फलंदाजांच्या जोरावर पुनरागमन केलंय. पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली असून इंग्लंडच्या संघाला विजयासाठी 119 धावांची गरज आहे. दरम्यान, बर्मिंगहॅम कसोटी सामन्याबाबत भारताचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी भाष्य केलंय. बर्मिंगहॅम कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताच्या 'भय' आणि 'बचावात्मक' दृष्टिकोनामुळं इंग्लंडला पुनरागमनाची संधी मिळाली, असंही मत त्यांनी व्यक्त केलंय.

रवि शास्त्री काय म्हणाले?
एजबॅस्टन येथे स्काय स्पोर्ट्सशी बोलताना रवि शास्त्री म्हणाले की,  "बर्मिंगहॅम कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली. भारतीय सघाला दोन सत्र फलंदाजी करण्याची गरज होती. परंतु, लंच ब्रेकनंतर भारतीय खेळाडूं बचवात्मक भूमिका स्वीकारत खेळाला सुरुवात केली. विकेट गमावूनही भारतीय संघाला धोका पत्करता आला असता. त्यावेळी भारतीय संघाला धावांची खूप गरज होती. मला वाटते की ते खूप बचावात्मक झाले आणि पाठोपाठ विकेट्स गमावल्या. ज्यामुळं इंग्लंडच्या संघाला फलंदाजीसाठी पुरेसा वेळ मिळाला." 

इग्लंडचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर
भारतीय संघानं गेल्यावर्षी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौरा केला होता. या मालिकेत भारतानं 2-1 अशी आघाडी मिळवली होती. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला. हाच कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर गेलाय. या मालिकेतील शेवटचा सामना जिंकून भारतीय संघाकडं इतिहास रचण्याची संधी उपलब्ध झालीय. मात्र, या निर्णायक कसोटी सामन्यात भारतीय संघ बॅकफूटवर असून इंग्लंडचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?
Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद
Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने 2300 रुपयांनी महागले, जाणून घ्या सोने चांदीचे लेटेस्ट दर
सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, चांदी 3000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Embed widget