एक्स्प्लोर

ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला पैलवान!

1/7
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदकाचं खातं अखेर उघडलं आहे. भारताची पैलवान साक्षी मलिकनं महिलांच्या 58 किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. कांस्यपदकाच्या लढतीत साक्षीनं किर्गिस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हवर 8-5 अशी मात केली.
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदकाचं खातं अखेर उघडलं आहे. भारताची पैलवान साक्षी मलिकनं महिलांच्या 58 किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. कांस्यपदकाच्या लढतीत साक्षीनं किर्गिस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हवर 8-5 अशी मात केली.
2/7
साक्षीची ही कामगिरी पाहून तिच्या आईला आपले अश्रू अनावर झाले होते.
साक्षीची ही कामगिरी पाहून तिच्या आईला आपले अश्रू अनावर झाले होते.
3/7
साक्षीनं कांस्यपदक जिंकल्यानंतर रोहतकमध्ये तिच्या राहत्या एकच जल्लोष करण्यात आला. साक्षीच्या आई-वडीलांसह तिच्या कुटुंबीयांनी यावेळी पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.
साक्षीनं कांस्यपदक जिंकल्यानंतर रोहतकमध्ये तिच्या राहत्या एकच जल्लोष करण्यात आला. साक्षीच्या आई-वडीलांसह तिच्या कुटुंबीयांनी यावेळी पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.
4/7
कर्णम मल्लेश्वरीनं 2000 साली सिडनीत झालेल्या स्पर्धेत वेटलिफ्टिंगचं कांस्यपदक जिंकलं होतं. तर बॉक्सर मेरी कोम आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल या दोघींनही 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती.
कर्णम मल्लेश्वरीनं 2000 साली सिडनीत झालेल्या स्पर्धेत वेटलिफ्टिंगचं कांस्यपदक जिंकलं होतं. तर बॉक्सर मेरी कोम आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल या दोघींनही 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती.
5/7
ऑलिम्पिक पदक जिंकणारी साक्षी मलिक ही आजवरची केवळ चौथीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
ऑलिम्पिक पदक जिंकणारी साक्षी मलिक ही आजवरची केवळ चौथीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
6/7
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी साक्षी मलिक ही पहिलीच भारतीय महिला पैलवान ठरली आहे. तर कुस्तीतल भारताचं हे आजवरचं पाचवं पदक ठरलं. याआधी खाशाबा जाधव यांनी 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल होतं. तर सुशीलकुमारनं 2008 साली बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. 2012 सालीच योगेश्वर दत्तनंही कांस्यपदक पटाकवलं होतं.
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी साक्षी मलिक ही पहिलीच भारतीय महिला पैलवान ठरली आहे. तर कुस्तीतल भारताचं हे आजवरचं पाचवं पदक ठरलं. याआधी खाशाबा जाधव यांनी 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल होतं. तर सुशीलकुमारनं 2008 साली बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. 2012 सालीच योगेश्वर दत्तनंही कांस्यपदक पटाकवलं होतं.
7/7
या सामन्यात साक्षी मलिक पहिल्या फेरीत पाच गुणांनी पिछाडीवर होती. पण दुसऱ्या फेरीत साक्षीनं जबरदस्त कमबॅक करुन 5-5 अशी बरोबरी साधली. मग सामन्याच्या अखेरच्या दहा सेकंदात साक्षीनं तीन गुणांची कमाई करुन 8-5 अशी आघाडी घेतली आणि भारताला कांस्यपदक जिंकून दिलं.
या सामन्यात साक्षी मलिक पहिल्या फेरीत पाच गुणांनी पिछाडीवर होती. पण दुसऱ्या फेरीत साक्षीनं जबरदस्त कमबॅक करुन 5-5 अशी बरोबरी साधली. मग सामन्याच्या अखेरच्या दहा सेकंदात साक्षीनं तीन गुणांची कमाई करुन 8-5 अशी आघाडी घेतली आणि भारताला कांस्यपदक जिंकून दिलं.
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget