एक्स्प्लोर
या बाबतीत रिद्धीमान साहाने धोनीलाही मागे टाकलं!
1/7

धोनीने साल 2012-13 मध्ये 24 जणांना तंबूत पाठवलं होतं.
2/7

धर्मशाला कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने 115 धावांवरच 6 विकेट (दु. 3.21 वाजेपर्यंत) गमावल्या आहेत. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ शंभर धावांच्या आतच तंबूत धाडला.
3/7

भारताचा पहिला डाव 332 धावांवर आटोपला. त्यानंतर खेळण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला 10 धावांवरच उमेश यादवने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या रुपाने धक्का दिला. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने स्टीव्ह स्मिथला माघारी पाठवलं.
4/7

या यादीत सय्यद किरमानी यांचा अव्वल क्रमांक लागतो. त्यांनी 1979-80 या मोसमात 35 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं.
5/7

भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांच्या धुवॉधार कामगिरी दरम्यानच विकेटकीपर रिद्धीमान साहानेही नवा विक्रम नोंदवला.
6/7

कसोटी क्रिकेटमध्ये एकाच मोसमात (2016/17) 26 जणांना माघारी धाडत त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर धोनीलाही मागे टाकलं आहे.
7/7

ग्लेन मॅक्सवेल आणि पीटर हॅण्ड्सकोम्ब यांनी चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही भागीदारी तोडण्यातही भारतीय गोलंदाजांना यश आलं.
Published at : 27 Mar 2017 03:36 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















