मुख्यपृष्ठPhotosकर्जमाफी : मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे
कर्जमाफी : मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 24 Jun 2017 04:37 PM (IST)
1/10
आयकर भरणारे आजी-माजी मंत्री, क्लास वन अधिकारी कर्जमाफीला पात्र नाहीत
2/10
व्हॅटला पात्र आणि व्यापारी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नाही
3/10
भाजपचे सर्व मंत्री आणि आमदार कर्जमाफीसाठी एका महिन्याचा पगार देणार
4/10
नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25 हजारांपर्यंत अनुदान मिळणार
5/10
40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार
6/10
राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटी कर्जमाफी
7/10
30 जून 2016 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
8/10
एकूण कर्जमाफीसाठी सरकारच्या तिजोरीवर 34 हजार कोटी रुपयांचा बोजा
9/10
राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी
10/10
राज्यातील शेतकऱ्यांचं सरसकट दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीवर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ असं या कर्जमाफीला नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे