एक्स्प्लोर

'झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा

1/5
 यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून या सिनेमाची शुटिंग सुरु आहे.
यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून या सिनेमाची शुटिंग सुरु आहे.
2/5
या सिनेमाचं दिग्दर्शन राधा कृष्ण जगरलमुदी करत आहे. तर सिनेमाची कथा के. व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे, ज्यांनी ‘बाहुबली’चा स्क्रीनप्ले लिहिला होता.
या सिनेमाचं दिग्दर्शन राधा कृष्ण जगरलमुदी करत आहे. तर सिनेमाची कथा के. व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे, ज्यांनी ‘बाहुबली’चा स्क्रीनप्ले लिहिला होता.
3/5
दरम्यान या सिनेमाची शुटिंग करताना कंगना या अगोदरही जखमी झाली होती, ज्यामध्ये तिच्या डोक्याला पंधरा टाके पडले होते. तलवारबाजीचा सीन शुट करताना ती जखमी झाली होती. हैदराबादमध्ये शुटिंग सुरु असताना ही घटना घडली होती.
दरम्यान या सिनेमाची शुटिंग करताना कंगना या अगोदरही जखमी झाली होती, ज्यामध्ये तिच्या डोक्याला पंधरा टाके पडले होते. तलवारबाजीचा सीन शुट करताना ती जखमी झाली होती. हैदराबादमध्ये शुटिंग सुरु असताना ही घटना घडली होती.
4/5
राजस्थानमधील जोधपूरच्या एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. शुटिंग सोडून कंगना मुंबईला परतणार असल्याचीही माहिती आहे. राजस्थानमधील मेहरानगड किल्ल्यावर सिनेमाची शुटिंग सुरु आहे.
राजस्थानमधील जोधपूरच्या एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. शुटिंग सोडून कंगना मुंबईला परतणार असल्याचीही माहिती आहे. राजस्थानमधील मेहरानगड किल्ल्यावर सिनेमाची शुटिंग सुरु आहे.
5/5
 ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी’च्या सेटवर अभिनेत्री कंगना रणावतला गंभीर इजा झाली आहे. सिनेमाची शुटिंग सुरु असताना कंगना घसरुन पडली, ज्यामुळे तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी’च्या सेटवर अभिनेत्री कंगना रणावतला गंभीर इजा झाली आहे. सिनेमाची शुटिंग सुरु असताना कंगना घसरुन पडली, ज्यामुळे तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CJP : ''जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : ''जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget