एक्स्प्लोर
बांगलादेशची नेहमी धुलाई करणारे भारताचे 5 फलंदाज
1/6

सिक्सर किंग युवराज सिंहने बांगलादेशविरुद्ध 2003 ते 2011 या काळात 13 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये युवीने 38 ची सरासरी आणि 100 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 344 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचाही समावेश आहे.
2/6

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली बांगलादेशविरुद्ध नेहमीच चांगला खेळला आहे. विराटने 2010 ते 2015 या काळात बांगलादेशविरुद्ध 10 सामने खेळले, ज्यामध्ये 70 च्या सरासरीने 558 धावा ठोकल्या. यामध्ये 3 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
Published at : 15 Jun 2017 11:32 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















