एक्स्प्लोर
विधानभवनाबाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बाजारहाट
1/7

महत्त्वाचं म्हणजे या आठवडी बाजारामुळे शेतकऱ्यांच्या हाती थेट मोबदला मिळणार आहे. तसंच व्यापारी आणि तत्सम साखळीमध्ये नसल्यानं ग्राहक आणि शेतकरी दोघांना याचा फायदा होणार आहे.
2/7

शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट खुल्या बाजारात विकता यावा, यासाठी ही संकल्पना पुढे आली आहे.
Published at : 14 Aug 2016 01:29 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
क्रिकेट























