एक्स्प्लोर
भारताचा ऐतिहासिक विजय, विराटसोबत अनुष्काचा मैदानावर जल्लोष
1/6

70 वर्षांचा इतिहास बदलून भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करुन बॉर्डर-गावसकर चषकावर नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि अखेरची सिडनी कसोटी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिल्याने भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली.
2/6

या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाने मैदानावर तुफान जल्लोष केला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने चषक घेतल्यानंतर खेळाडूंनी मैदानात आनंदोत्सव साजरा केला.
Published at : 07 Jan 2019 11:36 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
पुणे
निवडणूक























