एक्स्प्लोर
तिसऱ्या ODI सामन्यात भारत-इंग्लंडच्या खेळाडूंनी हाताला हिरव्या रंगाची पट्टी का बांधली, जाणून घ्या कारण
भारत आणि इंग्लंड मध्ये तिसरी वनडे सामन्यात खेळाडूंनी हाताला बांधली हिरव्या रंगाची पट्टी, BCCI चा नवीन उप्रक्रम...

IND VS ENG 3RD ODI
1/10

भारत आणि इंग्लंड मध्ये तिसरा वनडे मॅच चा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम वर खेळला जात आहे.
2/10

या सामन्यात इंग्लंड ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी चा निर्णय घेतला.
3/10

जेव्हा दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात उतरले तेव्हा त्यांच्या हाताला हिरव्या रंगाची वेगळीच पट्टी बांधलेली दिसली.
4/10

तर प्रेक्षकांना प्रश्न पडला की या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हाताला का पट्टी बांधली असेल, चला तर मग जाणून घेऊ.
5/10

तर बीसीसीआय ने नवीन उपक्रम सुरु केला आहे, ते म्हणजे अंगदान,
6/10

लोकांना जागरूक आणि प्रेरित करण्यासाठी 'अंगदान करा आणि जीवन वाचावा' हा प्रकल्प बीसीसीआय ने सुरु केला आहे.
7/10

या उपक्रमाचं नेतृत्व स्वतः आयसीसी चे अध्यक्ष जय शाह यांनी केलं आहे.
8/10

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तिसऱ्या सामन्यांमध्ये अनुदानाचे लाभार्थीही स्टेडियममध्ये उपस्थित होते.
9/10

अनेक लाभार्थी ज्यांना अंगदान केले आहे. त्यांनी भारताचा कर्णधार आणि इतर खेळाडू यांच्या सोबत फोटो सुद्धा काढले.
10/10

भारतीय खेळाडू, विराट कोहली, शुभमन गिल, आणि मोहम्मद शमी यांनी बीसीसीआय ने शेअर केलेल्या पोस्टला समर्थन केलं आहे.
Published at : 12 Feb 2025 06:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
