एक्स्प्लोर

नंदूरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण, मिरचीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव

Agriculture News

1/10
वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. या बदलाचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकावर होताना दिसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. या बदलाचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकावर होताना दिसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
2/10
नंदूरबार जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणाचा मिरची पिकाला फटका बसत आहे. भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात घट आली आहे.
नंदूरबार जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणाचा मिरची पिकाला फटका बसत आहे. भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात घट आली आहे.
3/10
ढगाळ वातावरणामुळं मिरचीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट आली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
ढगाळ वातावरणामुळं मिरचीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट आली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
4/10
राज्यात कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचं चित्र दिसत आहे. या बदलत्या वातावरणामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
राज्यात कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचं चित्र दिसत आहे. या बदलत्या वातावरणामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
5/10
नंदूरबार जिल्ह्यात सर्वाधिक भुरी रोगाचाच प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळं यावर्षी मिरचीच्या उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी मिरचीचं उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्चही यातून निघणार नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
नंदूरबार जिल्ह्यात सर्वाधिक भुरी रोगाचाच प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळं यावर्षी मिरचीच्या उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी मिरचीचं उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्चही यातून निघणार नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
6/10
बदलत्या वातावरणामुळं नंदूरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावलेत. कारण ढगाळ वातावरणामुळं मिरचीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याचा परिणाम उत्पादनात घट येत आहे.
बदलत्या वातावरणामुळं नंदूरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावलेत. कारण ढगाळ वातावरणामुळं मिरचीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याचा परिणाम उत्पादनात घट येत आहे.
7/10
दुसरीकडं मिरचीला बाजार भाव चांगला मिळत असला तरी उत्पादन घटल्यानं दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे.
दुसरीकडं मिरचीला बाजार भाव चांगला मिळत असला तरी उत्पादन घटल्यानं दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे.
8/10
यावर्षी मिरची उत्पादन घटल्यानं सर्वसामान्यांच्या जेवणातील चटणीचे दरही वाढणार आहेत. एकूणच मिरचीवर आलेल्या रोगांच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी टाकलेले भांडवल निघण्याची शक्यता नसल्यानं मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
यावर्षी मिरची उत्पादन घटल्यानं सर्वसामान्यांच्या जेवणातील चटणीचे दरही वाढणार आहेत. एकूणच मिरचीवर आलेल्या रोगांच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी टाकलेले भांडवल निघण्याची शक्यता नसल्यानं मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
9/10
राज्यात कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचं चित्र दिसत आहे. या बदलत्या वातावरणामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
राज्यात कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचं चित्र दिसत आहे. या बदलत्या वातावरणामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
10/10
नंदूरबार जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणाचा मिरची पिकाला फटका बसत आहे. भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात घट आली आहे.
नंदूरबार जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणाचा मिरची पिकाला फटका बसत आहे. भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात घट आली आहे.

नंदुरबार फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Amol Mitkari on Ajit Pawar CM: मोठी बातमी : पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Maharashtra CM: पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Embed widget