एक्स्प्लोर

PHOTO : कसा आहे टाटा-एअरबस प्रकल्प ?

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प हातातून गेल्यानंतर टाटा-एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. एकूण 21 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प हातातून गेल्यानंतर टाटा-एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. एकूण 21 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.

Tata Airbus Project

1/6
टाटा-एअरबस प्रकल्पात मध्यम आकाराच्या वाहतुकीच्या विमानांची निर्मिती होणार असून एकूण 56 सी-295 या विमानांची निर्मिती केली जाणार आहे. सी-295 एमडब्ल्यू विमानं एअरफोर्समध्ये असलेल्या एव्हीआरओ- 748 विमानांना रिप्लेस करणार आहेत.
टाटा-एअरबस प्रकल्पात मध्यम आकाराच्या वाहतुकीच्या विमानांची निर्मिती होणार असून एकूण 56 सी-295 या विमानांची निर्मिती केली जाणार आहे. सी-295 एमडब्ल्यू विमानं एअरफोर्समध्ये असलेल्या एव्हीआरओ- 748 विमानांना रिप्लेस करणार आहेत.
2/6
एकूण 21 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. संरक्षण मंत्रालयाकडून या प्रकल्पाला आधीच हिरवा कंदील दाखवला आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयाने दोन कंपन्यांसोबत करार केला आहे. यातील 40 विमानं भारतात तयारी केली जातील.
एकूण 21 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. संरक्षण मंत्रालयाकडून या प्रकल्पाला आधीच हिरवा कंदील दाखवला आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयाने दोन कंपन्यांसोबत करार केला आहे. यातील 40 विमानं भारतात तयारी केली जातील.
3/6
टाटा-एअरबस हा भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील विमान निर्मिती प्रकल्प असणार आहे. ज्यामुळे सरकारी कंपनी असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्सची मोनोपॉली संपुष्टात येणार आहे.
टाटा-एअरबस हा भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील विमान निर्मिती प्रकल्प असणार आहे. ज्यामुळे सरकारी कंपनी असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्सची मोनोपॉली संपुष्टात येणार आहे.
4/6
मे 2015 मध्ये डीएसीच्या प्रमुखपदी असलेले माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी टाटा-एअरबस प्रकल्पाला सर्वात आधी मंजुरी देत धाडसाचे पाऊल उचलले होते. टाटा-एअरबस प्रकल्प भारताच्या एरोस्पेस क्षेत्रातल्या विकासाला मदत करेल, यात दहा वर्षात एकूण 25 हजार रोजगाराची निर्मिती होण्याची शक्यता आहे.
मे 2015 मध्ये डीएसीच्या प्रमुखपदी असलेले माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी टाटा-एअरबस प्रकल्पाला सर्वात आधी मंजुरी देत धाडसाचे पाऊल उचलले होते. टाटा-एअरबस प्रकल्प भारताच्या एरोस्पेस क्षेत्रातल्या विकासाला मदत करेल, यात दहा वर्षात एकूण 25 हजार रोजगाराची निर्मिती होण्याची शक्यता आहे.
5/6
टाटा-एअरबेस प्रकल्प नागपुरात व्हावा यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. नागपूर हे डिफेंस हब, कार्गो हब आहे, सोबतच बोईंग, ब्रह्मोस एरोस्पेससारख्या कंपन्या नागपूरमध्ये आहेत. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात आला तर तो नागपुरात होण्याची शक्यता अधिक आहे.
टाटा-एअरबेस प्रकल्प नागपुरात व्हावा यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. नागपूर हे डिफेंस हब, कार्गो हब आहे, सोबतच बोईंग, ब्रह्मोस एरोस्पेससारख्या कंपन्या नागपूरमध्ये आहेत. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात आला तर तो नागपुरात होण्याची शक्यता अधिक आहे.
6/6
राज्यासोबत करार झाल्याच्या 4 वर्षांच्या आत 16 विमानांची बांधणी पूर्ण करत एअरफोर्सला द्यावी लागणार आहेत. 40 विमानांची टप्प्याटप्प्याने एअरबस आणि टीएएसएल निर्मिती करत 10 वर्षात करार पूर्ण करायचा आहे.
राज्यासोबत करार झाल्याच्या 4 वर्षांच्या आत 16 विमानांची बांधणी पूर्ण करत एअरफोर्सला द्यावी लागणार आहेत. 40 विमानांची टप्प्याटप्प्याने एअरबस आणि टीएएसएल निर्मिती करत 10 वर्षात करार पूर्ण करायचा आहे.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 August 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
Raj Thackeray  : भेटायचं नव्हतं तर कशाला बोलावलं, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता खेळाडू दिलीप गावित आणि कोच वैजनाथ काळे राज ठाकरेंना भेटताच निघून गेले
राज ठाकरेंच्या भेटीसाठी दीड तास थांबावं लागलं, सुवर्णपदक विजेता खेळाडू आणि प्रशिक्षकाचा संताप
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget