एक्स्प्लोर
Agriculture news : डोळ्यादेखत हिरव्यागार पिकांची राख रांगोळी
दिवसेंदिवस मराठवाड्यातील (Marathwada) परिस्थिती तर अतिशय विदारक होत चालली आहे.पावसानं ओढ दिल्यानं डोळ्यादेखत हिरव्यागार पिकांची डोळ्यादेखत राख रांगोळी होत आहे.
Marathwada farmers News crops
1/9

दिवसेंदिवस मराठवाड्यातील (Marathwada) परिस्थिती तर अतिशय विदारक होत चालली आहे.पावसानं ओढ दिल्यानं डोळ्यादेखत हिरव्यागार पिकांची डोळ्यादेखत राख रांगोळी होत आहे.
2/9

गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसानं (Rain) दडी मारली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची (Farmers) खरीपातील पिकं वाया जात आहेत.
3/9

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati sambhaji nagar) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातही भीषण परिस्थिती झाली आहे.
4/9

पावासानं गेल्या अनेक दिवसापासून ओढ दिली आहे. पावसानं ओढ दिल्यानं डोळ्यादेखत हिरव्यागार पिकांची राख रांगोळी होत आहे.
5/9

मराठवाड्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहेत. कारण पाण्याअभावी शेतकऱ्यांची उभी पिकं जळू लागली आहेत.
6/9

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati sambhaji nagar) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातही भीषण परिस्थिती झाली आहे.
7/9

शेतकऱ्यांची पिकं वाया जात आहेत. नजर पोहोचेल तिथपर्यंत पिक वाळली आहेत. मेहनत करुन पेरलेली पिकं वाया जात असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
8/9

राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीत मोठी तूट निर्माण झाली आहे. सरासरीच्या उणे 20 टक्क्यांहून अधिक तूट आहे.
9/9

गेल्या 20 ते 25 दिवसापासून पाऊस नसल्यानं राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे.
Published at : 01 Sep 2023 10:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion