एक्स्प्लोर
Bollywood Divas : रेखापासून ते राणीपर्यंत लग्नानंतरही 'या' अभिनेत्रींनी लावले नाही पतीचे आडनाव
Bollywood Divas
1/10

लग्नानंतर बहुतांश तरुणी आपल्या नावापुढे त्यांच्या पतीचे आडनाव जोडतात.पण काही मुली लग्नानंतर आपले आडनाव न बदलण्याचाही निर्णय घेतात. कारण त्यांना आपली मूळ ओळख बदलायची नसते. बॉलिवूडमधील देखील काही अभिनेत्रींनी देखील हाच निर्णय घेतल्याच पाहायला मिळालं आहे.
2/10

विद्या बालनने सिद्धार्थ रॉय कपूरशी विवाह केला. परंतु आपले आडनाव आजही विद्या बालन असेच लावते. एका मुलाखतीत विद्याने सांगितले की, जर सिद्धार्थ बालन रॉय कपूर नाही बनू शकत तर मी विद्या बालन रॉय कपूर असे नाव का जोडावे?
Published at : 24 Jul 2021 10:55 PM (IST)
आणखी पाहा























