एक्स्प्लोर
Chanakya Niti: हसतं-खेळंत घर होईल उद्धवस्त! 'अशा' लोकांना घरी बोलवण्यापूर्वी 10 वेळा विचार करा! चाणक्यनीतीत म्हटलंय..
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्यानुसार चुकूनही काही लोकांना आपल्या घरी बोलावू नये. कारण हे लोक तुमच्या घरातील सर्व सुख आपल्यासोबत घेऊन जातात.
Chanakya Niti marathi news Think 10 times before inviting such people to your home Things will go wrong
1/6

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव आणि संघर्ष यांच्या आधारे काही धोरणे तयार केली आहेत. या धोरणांच्या संकलनाला चाणक्यनीती असे म्हणतात, ज्यामध्ये मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक प्रकारच्या धोरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांचे पालन केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते.
2/6

या लोकांना तुमच्या घरी बोलावू नका - घरी पाहुणे येणे शुभ मानले जाते आणि येथे अतिथी देवो भवची परंपरा चालत आलेली आहे. पण आचार्य चाणक्य यांच्यानुसार काही लोकांचे तुमच्या घरात येणे तुमच्या घरातील सुख-समृद्धी हिरावून घेते. त्यामुळे त्यांना घरी बोलावू नये.
Published at : 18 Mar 2025 01:47 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















