एक्स्प्लोर
Vikhe Patil : अपुऱ्या पावसामुळं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, मदत करण्यासंदर्भात सरकारची चर्चा सुरु
राज्यात काही भागात दुबार पेरणीचं संकट, आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
Minister Radhakrishna Vikhe Patil
1/9

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. मात्र, काही भागात अद्यापही चांगला पाऊस झाला नाही.
2/9

अपुऱ्या पावसामुळं काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं (Sowing) संकट आलं आहे.
Published at : 09 Aug 2023 11:17 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















