एक्स्प्लोर

Photo : तेलंगणात कापसाचे दर पाच हजारांवर, शेतकरी आक्रमक

सध्या कपासच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. तेलंगणात कापसाचे दर पाच हजार रुपयांवर आले आहेत.

सध्या कपासच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. तेलंगणात कापसाचे दर पाच हजार रुपयांवर आले आहेत.

Cotton Price News

1/10
सध्या कपासच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. तेलंगणा ( Telangana) राज्यात मागील काही दिवसांमध्ये कापसाचे 15 हजार रुपये क्विंटलवर गेले होते. आता या ठिकाणी कापसाला सहा हजार रुपयांचा दर मिळत आहे.
सध्या कपासच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. तेलंगणा ( Telangana) राज्यात मागील काही दिवसांमध्ये कापसाचे 15 हजार रुपये क्विंटलवर गेले होते. आता या ठिकाणी कापसाला सहा हजार रुपयांचा दर मिळत आहे.
2/10
15 हजार रुपयांनी विक्री होणारा कापूस सध्या तेलंगणात पाच हजारांवर आला आहे.  त्यामुळं तेलंगणा राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
15 हजार रुपयांनी विक्री होणारा कापूस सध्या तेलंगणात पाच हजारांवर आला आहे. त्यामुळं तेलंगणा राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
3/10
सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तेलंगणात प्रति क्विंटल 6000 रुपये दरानं कापसाची विक्री केली जात आहे.
सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तेलंगणात प्रति क्विंटल 6000 रुपये दरानं कापसाची विक्री केली जात आहे.
4/10
कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा खर्चही निघणं कठीण झालं आहे. त्यामुळं शेतकरी कापसाला वाढीव दर देण्याची मागणी करत आहेत.
कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा खर्चही निघणं कठीण झालं आहे. त्यामुळं शेतकरी कापसाला वाढीव दर देण्याची मागणी करत आहेत.
5/10
पावसामुळं अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचलं होतं. याचा मोठा फटका कापसासह अन्य पिकांना बसला होता. त्यामुळं उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उत्पादनात 50 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पावसामुळं अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचलं होतं. याचा मोठा फटका कापसासह अन्य पिकांना बसला होता. त्यामुळं उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उत्पादनात 50 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
6/10
दर कमी झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कापसाला प्रति क्विंटल 15 हजार रुपयांचा दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दर कमी झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कापसाला प्रति क्विंटल 15 हजार रुपयांचा दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
7/10
कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. याविरोधात काही ठिकाणी शेतकरी आंदोलन देखील करत आहेत.
कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. याविरोधात काही ठिकाणी शेतकरी आंदोलन देखील करत आहेत.
8/10
राज्य सरकारनं कापसाचा दर 15 हजार रुपये प्रतिक्विंटल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जर सरकारनं कापसाच्या दरात वाढ नाही केली तर संपूर्ण राज्यात आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे
राज्य सरकारनं कापसाचा दर 15 हजार रुपये प्रतिक्विंटल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जर सरकारनं कापसाच्या दरात वाढ नाही केली तर संपूर्ण राज्यात आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे
9/10
महाराष्ट्रातही कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या कापसाला 7 हजार 500 ते 7 हजार 900 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
महाराष्ट्रातही कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या कापसाला 7 हजार 500 ते 7 हजार 900 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
10/10
अचानक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकी आणि कापसाचा उठाव कमी झाल्यानं दर पडल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
अचानक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकी आणि कापसाचा उठाव कमी झाल्यानं दर पडल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

शेत-शिवार फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget