एक्स्प्लोर

Photo : तेलंगणात कापसाचे दर पाच हजारांवर, शेतकरी आक्रमक

सध्या कपासच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. तेलंगणात कापसाचे दर पाच हजार रुपयांवर आले आहेत.

सध्या कपासच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. तेलंगणात कापसाचे दर पाच हजार रुपयांवर आले आहेत.

Cotton Price News

1/10
सध्या कपासच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. तेलंगणा ( Telangana) राज्यात मागील काही दिवसांमध्ये कापसाचे 15 हजार रुपये क्विंटलवर गेले होते. आता या ठिकाणी कापसाला सहा हजार रुपयांचा दर मिळत आहे.
सध्या कपासच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. तेलंगणा ( Telangana) राज्यात मागील काही दिवसांमध्ये कापसाचे 15 हजार रुपये क्विंटलवर गेले होते. आता या ठिकाणी कापसाला सहा हजार रुपयांचा दर मिळत आहे.
2/10
15 हजार रुपयांनी विक्री होणारा कापूस सध्या तेलंगणात पाच हजारांवर आला आहे.  त्यामुळं तेलंगणा राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
15 हजार रुपयांनी विक्री होणारा कापूस सध्या तेलंगणात पाच हजारांवर आला आहे. त्यामुळं तेलंगणा राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
3/10
सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तेलंगणात प्रति क्विंटल 6000 रुपये दरानं कापसाची विक्री केली जात आहे.
सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तेलंगणात प्रति क्विंटल 6000 रुपये दरानं कापसाची विक्री केली जात आहे.
4/10
कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा खर्चही निघणं कठीण झालं आहे. त्यामुळं शेतकरी कापसाला वाढीव दर देण्याची मागणी करत आहेत.
कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा खर्चही निघणं कठीण झालं आहे. त्यामुळं शेतकरी कापसाला वाढीव दर देण्याची मागणी करत आहेत.
5/10
पावसामुळं अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचलं होतं. याचा मोठा फटका कापसासह अन्य पिकांना बसला होता. त्यामुळं उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उत्पादनात 50 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पावसामुळं अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचलं होतं. याचा मोठा फटका कापसासह अन्य पिकांना बसला होता. त्यामुळं उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उत्पादनात 50 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
6/10
दर कमी झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कापसाला प्रति क्विंटल 15 हजार रुपयांचा दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दर कमी झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कापसाला प्रति क्विंटल 15 हजार रुपयांचा दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
7/10
कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. याविरोधात काही ठिकाणी शेतकरी आंदोलन देखील करत आहेत.
कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. याविरोधात काही ठिकाणी शेतकरी आंदोलन देखील करत आहेत.
8/10
राज्य सरकारनं कापसाचा दर 15 हजार रुपये प्रतिक्विंटल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जर सरकारनं कापसाच्या दरात वाढ नाही केली तर संपूर्ण राज्यात आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे
राज्य सरकारनं कापसाचा दर 15 हजार रुपये प्रतिक्विंटल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जर सरकारनं कापसाच्या दरात वाढ नाही केली तर संपूर्ण राज्यात आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे
9/10
महाराष्ट्रातही कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या कापसाला 7 हजार 500 ते 7 हजार 900 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
महाराष्ट्रातही कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या कापसाला 7 हजार 500 ते 7 हजार 900 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
10/10
अचानक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकी आणि कापसाचा उठाव कमी झाल्यानं दर पडल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
अचानक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकी आणि कापसाचा उठाव कमी झाल्यानं दर पडल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

शेत-शिवार फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget