एक्स्प्लोर

'गझवा-ए-हिंद'ची दहशत, मुस्लिम तरुणांना इंटरनेटवरुन चिथावण्याची मोहीम

नागपूर: इस्लामिक आतंकवादाच्या पाठीमागे त्यांच्या संघटनांमधून सध्या पसरवल्या जात आहे एक संकल्पना जिचं नावं आहे गझवा-ए-हिंद. सध्या पाकिस्तानात गझवा-ए-हिंदवर भाषणे अगदी जोरदार सुरू आहेत. मात्र, झपाट्याने ह्या संकल्पनेला जिवंत करण्याचा हा जो आतंकवादी प्रयत्न आहे तो किती घातक आहे हे सर्वानीच समजणे गरजेचे आहे.   गझवा ए हिंद... अर्थात भारतावर ताबा मिळवण्यासाठीचं युद्ध, अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या आयसिसचं अर्थात वहाबींचं पुढचं लक्ष्य आणि त्यासाठीच तरुणांच्या फौजा उभारण्याचं काम सुरु आहे. अगदी तुमच्या-आमच्या आजूबाजूच्या मुस्लिम तरुणांना आकर्षित करण्यासाठी पद्धतशीर जाळं टाकण्यात आलं आहे.   अगदी शिकल्यासवरलेल्या तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी इंटरनेटचाही वापर करण्यात येत आहे. फक्त मग, टी शर्टच नाही तर लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या टेडी बिअर्सनाही गझवा ए हिंदनं जवळ केलं आहे. त्याशिवाय प्रत्येक स्टॉलवर तरुणांची डोकी फिरवणारी, त्यांना भडकवणारी पुस्तकं मिळतात ती वेगळीच बाब.   भारतात जसं झाकीर नाईक पोरांची डोकी भडकवतो, पाकिस्तानमध्ये हे काम झायद हमीद करतो. यू ट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्किंगमधून तरुण पोरांना जिहादच्या नावानं जाळ्यात ओढण्याचं काम सुरु आहे. कधीकाळी स्पेन आणि भारतावर आपण राज्य केलं आहे आणि आता आपल्याला इथं गुलामासारखं का राहावं लागतं आहे? असा युक्तीवाद केला जातो आहे..   कुराण आणि इस्लाममध्ये हिंसेला स्थान नाही. पण आपल्या फायद्यासाठी आयसिस, लष्कर ए तोयबासारख्या संघटनांनी त्याचा खुबीनं वापर चालवला आहे. त्यासाठी इंटरनेटचा वापरही वेगानं होतो आहे. दरदिवशी किती मुस्लिम तरुणांची दिशाभूल होते आहे  हे समजणं शक्य नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget