एक्स्प्लोर

Madhav Bhandari : ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही, जिथे जाऊ तिथे आपलं स्थान निर्माण करू : माधव भंडारी

Kalyan Brahman Sabha Programme : राजकारणामध्ये संख्या पाहिली जाते. त्यामुळे आपल्या समाजाचा टक्का वाढवला पाहिजे असं आवाहन भाजपचे नेते माधव भंडारी यांनी केलं. 

ठाणे : ब्राह्मण समाजाने कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत ब्राह्मण समाजाचा वाटा दुर्लक्ष करण्यासारखं नाही. देशातील उद्योगांच्या उभारणीत ब्राह्मण समाजाचे योगदान खूप मोठं आहे. देशात समाज सुधारण्यासाठीच्या चळवळी झाल्या त्या उभ्या करणारे बहुतेक ब्राह्मण होते. त्यामुळे आपल्याला आरक्षणाची गरज नाही. आम्ही जिथे जाऊ तिथे आमचे स्थान निर्माण करू असे भाजप नेते माधव भंडारी यांनी म्हटलं. कल्याण ब्राह्मण सभेतर्फे अत्रे नाट्यगृहात राज्यभरात निवडून आलेल्या ब्राह्मण आमदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात भंडारी बोलत होते.

महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार सोहळा कल्याणमध्ये आयोजित करण्यात आला होता. कल्याण ब्राह्मण सभेतर्फे कल्याणच्या आचार्य अत्रे सभागृहात या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किरण सामंत, संजय केळकर, भाजप नेते माधव भंडारी, सांगलीचे आमदार  सुधीर गाडगीळ, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

आपला टक्का वाढवला पाहिजे

यावेळी बोलताना भाजप नेते माधव भंडारी म्हणाले की, "राजकारणामध्ये संख्येचा आणि पैशांचा टक्का बघितला जातो. जोपर्यंत आपला टक्का वाढवत नाही, आपली रेष वाढत नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित असलेले यश मिळणार नाही. आपण आता साडेदहा-अकरा टक्क्यांच्या घरात आहोत आणि हा काही लहान आकडा नाही. गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने आपल्या समाजाचा अपमान करण्याची मोहीम एका विशिष्ट वर्गाकडून सुरू आहे ते पाहिल्यानंतर आता गप्प राहून चालणार नाही असं वाटायला लागलंय."

ब्राह्मण म्हणून न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही

माधव भंडारी पुढे म्हणाले की, "पूर्वीचा इतिहास काय होता त्या चर्चेला काही अर्थ नाही. हे फक्त आपल्याबद्दलच नाही. मात्र समाजातील कोणत्याही घटकाला जर असा अपमान, वागणं सहन करावं लागत असेल तर योग्य नाही. आपण ब्राह्मण म्हणून कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. खेड्यापाड्यात राहणाऱ्या एकट्या ब्राह्मणाला संरक्षणाची गरज आहे. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी आपले वजन वापरण्याची गरज आहे."

परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी 200 कोटी मागितले पाहिजे अशी मागणी भंडारी यांनी यावेळी महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्याकडे केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्ली मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारत संपवलं जीवन; सुसाईड नोटमध्ये म्हणाला, मेरे अंग दान कर देना...
सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी; सुसाईड नोटमध्ये म्हणाला, मेरे अंग दान कर देना...
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
Orry Summoned By Mumbai Police: ऑरीच्या अडचणी वाढणार? 252 कोटींच्या ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी धाडलं समन्स, चौकशीला उपस्थित राहण्याचे निर्देश
ऑरीच्या अडचणी वाढणार? 252 कोटींच्या ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी धाडलं समन्स
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Kagal Alliance : जुने वैरी, नवी यारी! घाटगे विरुद्ध मुश्रीफ संघर्षाचा इतिहास Special Report
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
Balraje Patil On Ajit Pawar : चॅलेंज देणाऱ्यांना दादा माफ करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्ली मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारत संपवलं जीवन; सुसाईड नोटमध्ये म्हणाला, मेरे अंग दान कर देना...
सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी; सुसाईड नोटमध्ये म्हणाला, मेरे अंग दान कर देना...
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
Orry Summoned By Mumbai Police: ऑरीच्या अडचणी वाढणार? 252 कोटींच्या ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी धाडलं समन्स, चौकशीला उपस्थित राहण्याचे निर्देश
ऑरीच्या अडचणी वाढणार? 252 कोटींच्या ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी धाडलं समन्स
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
Suraj Chavan Thanking DCM Ajit Pawar: अजित पवारांनी घरासाठी शब्द दिला अन् सूरज चव्हाणला अलिशान बंगलाच बांधून दिला; आता गुलिगत स्टारनं केलीय आभार मानणारी पोस्ट, म्हणाला...
अजित पवारांनी घरासाठी शब्द दिला अन् सूरज चव्हाणला अलिशान बंगलाच बांधून दिला; आता गुलिगत स्टार पोस्ट करत म्हणाला...
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
Embed widget