एक्स्प्लोर

Pune Ganeshotsav 2023 : संकटं, नैसर्गिक आपत्ती आणि रोगराई यात गणेशोत्सव एवढे वर्ष कसा टिकला?

Pune Ganeshotsav 2023 : मागील अनेक वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे गणेशोत्सव एवढे वर्ष कसा टिकून राहिला असा प्रश्न पडतो. कार्यकर्ता आणि त्यांनी स्विकारलेले झालेले बदल हे गणेशोत्सव टिकवून ठेवण्यासाठी महत्वाचं ठरलं.

पुणे : शिवकालीन, पेशवेकालीन आणि त्यानंतर लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणशोत्सव (Ganeshotsav) अनेक संकटं, युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांचा सामना करत आजही टिकून आहे आणि जल्लोषात साजरा होत आहे. श्रद्धा हा मुद्दा असला तरीही एखादी चळवळ किंंवा काम सुरु करण्यात आणि काही वर्ष ती चळवळ टिकवण्यात अनेकांचा मोठा उत्साह असतो. मात्र काळानुरुप हा उत्साह कमी होतो. मात्र लोकमान्यांनी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा अनेक दशकांनंतरही अजूनही टिकून आणि मोठ्या उत्साहात साजरादेखील होत आहे. गणेशोत्सव टिकून राहण्याची अनेक महत्वाची कारणं देखील आहे. 

गणेशोत्सवाचे ज्येष्ठ अभ्यासक आनंद सराफ सांगतात की, गणेशोत्सवाची व्यापकता आणि परिवर्तनशीलता हे गणेशोत्सवाचे अंगभूत गुण आहेत. गणेशोत्सवाचे  जनमानसाचा प्रभाव आणि दबाव लक्षात घेऊन परिवर्तन स्वीकारलं आहे. काळाच्या कसोटीवर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था टिकून राहायची असेल तर त्याने काळानुरुप बदल घडवणं आवश्यक असतो आणि गणेशोत्सवाने हा बदल स्विकारला आहे. 

कार्यकर्ता गणेशोत्सवाचा आत्मा असतो. देव, देश आणि धर्माच्या जपणूकीसाठी भारावलेला असतो. त्यात लोकमान्य टिळकांची शिकवण मानणारा हा कार्यकर्ता असतो. काळानुरुप या गणेशोत्सवात झालेले बदल कार्यकर्त्यांनीदेखील सकारात्मकतेने स्विकारले. घर-दार झोकून देत 10 दिवस गणेशोत्सवात समर्पित केलं होतं. 

स्वातंत्र्यानंतरही गणेशोत्सव का टिकून राहिला?

लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य मिळावण्यासाठी लोकांना एकत्र आणणं महत्वाचं वाटलं. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. या माध्यमातून जनजागृती करणे. लोकांना अनेक गोष्टींचं महत्व पटवून देणे आणि ब्रिटिशांविरोधात मोठा लढा उभा करणे, हे टिळकांचं ध्येयं होतं. त्यानुसार त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि अनेकांनी या गणेशोत्सवाला पाठिंबा दिला. त्यानंतर मंडपात लोकं जमू लागली आणि  ब्रिटिशांविरोधात मोठा लढा उभा करण्यासाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर त्यांनी भक्कम कार्यकर्ते तयार करायला सुरुवात केली. हेच कार्यकर्ते या गणेशोत्सवाचा आत्मा बनले या कार्यकर्त्यांनी लोकमान्यांची शिकवण पुढे नेत सगळे बदल स्विकारले आणि गणेशोत्सव साजरे केले.

स्वातंत्र्यानंतर सुराज्याची चळवळ?


स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये स्वातंत्र्यप्राप्ती हे गणेशोत्सवाचं उद्दिष्ट होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुराज्याच्या चळवळीला सुरुवात झाली. सुराज्याची चळवळ कशी यशस्वी करायची याचा विचार कार्यकर्ते आणि त्यांच्या नेतृत्वाने केला. लोकमान्यांच्या पश्चात विखुरलेल्या कार्यकर्त्यांनी विखुरलेलं नेतृत्व एकत्र आणत देशहिताचा विचार केला.  हा विचार करताना कार्यकर्त्यांनी काळानुरुप बदल स्विकारले आणि 2023 मध्येही टेक्नॉलॉजीचा उत्तम वापर करत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. 

 

इतर महत्वाची बातमी-

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
Sunetra Pawar On Chakan MIDC Pune: चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Rohit Pawar Pune: चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आवाज उठवणाऱ्यांना उद्योग मंत्र्यांकडून धमकीचे फोन; उद्योजकांच्या भेटीसाठी गेलेल्या रोहित पवारांचा मोठा आरोप
चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आवाज उठवणाऱ्यांना उद्योग मंत्र्यांकडून धमकीचे फोन; उद्योजकांच्या भेटीसाठी गेलेल्या रोहित पवारांचा मोठा आरोप

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget