एक्स्प्लोर

Pune : हू ईज धंगेकर म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना आता कॉंग्रेस पदाधिकाऱ्याकडून 'दादा आम्हाला वाचवा' म्हणत पत्र; काय आहे नेमकं प्रकरण?

मागील काही दिवसांपासून कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात सारखी तू तू मै मै होताना दिसत आहे. कधी घोषणेवरुन तर कधी बॅनरवरुन त्यांच्यात तू तू मै मै पहायला मिळत आहे.

Pune Metro :   मागील काही दिवसांपासून कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant Patil) यांच्यात सारखी तू तू मै मै होताना दिसत आहे. कधी घोषणेवरुन तर कधी बॅनरवरुन त्यांच्यात तू तू मै मै पहायला मिळत आहे. त्यातच आता पुण्यातील काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी चंद्रकांत पाटलांना दिलेल्या पत्राची सगळीकडे चांगलीच चर्चा सुरु आहे. दादा... पुणेकरांना वाचवा असं त्यांनी पत्र लिहिलं आहे. पुणेकरांना स्वतः च्या मालकीच्या घराच्या घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत मिळत होती. ही सवलत आता रद्द करण्यात आल्याच्या पुणेकरांना नोटीसा आल्या आहेत, त्यामुळे त्यांनी हे पत्र चंद्रकांत पाटलांना लिहिलं आहे.  

संजय बालगुडे यांनी पत्रात काय लिहिलंय?

पुण्यातील नागरिकांना 1970 सालापासून स्वतः च्या मालकीच्या घरात राहात असल्यास घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत मिळत होती. 2011 मध्ये महालेखा परिक्षकांनी याबाबत नोंदवला होता. पुणे महापालिकेच्या गेल्या 30 वर्षांपासून असलेल्या अनेक निर्णयांबाबतही आक्षेप नोंदवला होता. याचाच आधार घेऊन 2018 मध्ये तुमचे सरकार असताना व तत्कालीन मुख्यमंत्र्याच्याकडे नगर विकास खाते असताना एक अध्यादेश काढण्यात आला.

या अध्यादेशानुसार 1900 सालापासून पुणेकरांना मिळणारी घरपट्टीतील सवलत रद्द करण्यात आली आहे. केवळ सवलतच रद्द केली नाही तर 1300 सालापासून सन 2018 पर्यंत मिळालेली सवलत व्याजासहित पुणेकरांकडून वसूल करा असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आपण वारंवार आश्वासन देऊन ही आता पुणेकरांना नोटीस येऊ लागल्या आहेत. 40 टक्के सवलत पुणेकरांना मिळाली पाहिजे. चंद्रकांत दादा आपण पालकमंत्री असून आपण पुणेकरांना वाचवा," असं या पत्रात लिहिलं आहे.


पुणे महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता असतांना वसूली व व्याज घेण्यावर स्थगिती दयावी असा ठराव करून सरकार कडे पाठविण्यात आला. याबाबत आपण पुन्हा मंत्री झाल्यावर आपल्याला याबाबत विचारले असता, या वसूलीलाच अध्यादेशाला स्थगिती देऊन पुणेकरांना दिलासा देऊ असे जाहीर सांगितले होते. पण अद्याप याबाबत शुध्दी पत्रक शासनाने पाठवलेले नाही असे मनपा आयुक्तांनी कळवले आहे. सध्या पुणेकर नागरिकांना सन 2018 पासून 40 टक्के सवलत रद्द धरून थकीत रक्कम व्याजासहित भरावी अशा नोटीसा व संदेश मोबाईलवर येत जाहेत. सामान्य पुणेकर हा घरपट्टीच्या ओझ्या खाली दबून गेला आहे. त्यामुळे आपण आत्ता लक्ष देऊन पुणेकरांना वाचवल पाहिजे," असंही यावेळी संजय बालगुडे यांनी म्हंटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीतून पत्र, काँग्रेसकडून 2 उमेदवारांची घोषणा; नांदेड लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी
दिल्लीतून पत्र, काँग्रेसकडून 2 उमेदवारांची घोषणा; नांदेड लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी
Miraj Vidhan Sabha : मिरजेत पुन्हा कमळच! सांगलीच्या पालकमंत्र्यांनी सलग पाचव्यांदा विधानसभेसाठी शड्डू ठोकला
मिरजेत पुन्हा कमळच! सांगलीच्या पालकमंत्र्यांनी सलग पाचव्यांदा विधानसभेसाठी शड्डू ठोकला
Sangram Jagtap : गुंडगिरीच्या राजकारणाबाबत संग्राम जगताप यांचं रोखठोक भाष्य; म्हणाले, '...तर जनतेने तिसऱ्यांदा संधी दिली नसती'
गुंडगिरीच्या राजकारणाबाबत संग्राम जगताप यांचं रोखठोक भाष्य; म्हणाले, '...तर जनतेने तिसऱ्यांदा संधी दिली नसती'
लक्ष्मण ढोबळे भाजपला देणार धक्का? लवकरच शरद पवार गटात करणार प्रवेश? सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
लक्ष्मण ढोबळे भाजपला देणार धक्का? लवकरच शरद पवार गटात करणार प्रवेश? सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 17 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaManoj Jarange Antarwali : अंतरवालीत शेकडो इच्छुक जरांगेंच्या भेटीलाMNS Vidhansabha Election : ठाण्यात मनसे चारही मतदारसंघात निवडणूक लढवणारTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 17 ऑक्टोबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतून पत्र, काँग्रेसकडून 2 उमेदवारांची घोषणा; नांदेड लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी
दिल्लीतून पत्र, काँग्रेसकडून 2 उमेदवारांची घोषणा; नांदेड लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी
Miraj Vidhan Sabha : मिरजेत पुन्हा कमळच! सांगलीच्या पालकमंत्र्यांनी सलग पाचव्यांदा विधानसभेसाठी शड्डू ठोकला
मिरजेत पुन्हा कमळच! सांगलीच्या पालकमंत्र्यांनी सलग पाचव्यांदा विधानसभेसाठी शड्डू ठोकला
Sangram Jagtap : गुंडगिरीच्या राजकारणाबाबत संग्राम जगताप यांचं रोखठोक भाष्य; म्हणाले, '...तर जनतेने तिसऱ्यांदा संधी दिली नसती'
गुंडगिरीच्या राजकारणाबाबत संग्राम जगताप यांचं रोखठोक भाष्य; म्हणाले, '...तर जनतेने तिसऱ्यांदा संधी दिली नसती'
लक्ष्मण ढोबळे भाजपला देणार धक्का? लवकरच शरद पवार गटात करणार प्रवेश? सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
लक्ष्मण ढोबळे भाजपला देणार धक्का? लवकरच शरद पवार गटात करणार प्रवेश? सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
Chandrashekhar Bawankule on Suresh Halvankar : भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांनी निष्ठेला हाच का न्याय? विचारताच चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांनी निष्ठेला हाच का न्याय? विचारताच चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
लॉरेन्स बिश्नोई गँगस्टरचा हाफ एन्काऊंटर; आरोपीच्या पायाला लागली गोळी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई गँगस्टरचा हाफ एन्काऊंटर; आरोपीच्या पायाला लागली गोळी, पोलिसांचा तपास सुरू
Suresh Halvankar : निष्ठेला हाच का न्याय? इचलकरंजीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांची खदखद समोर! थेट वाजपेयींच्या 'त्या' वक्तव्याची करुन दिली आठवण
निष्ठेला हाच का न्याय? इचलकरंजीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांची खदखद समोर! थेट वाजपेयींच्या 'त्या' वक्तव्याची करुन दिली आठवण
Sameer Bhujbal : नांदगावच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी? समीर भुजबळांनी विधानसभेसाठी ठोकला शड्डू, शिंदे गट माघार घेणार?
नांदगावच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी? समीर भुजबळांनी विधानसभेसाठी ठोकला शड्डू, शिंदे गट माघार घेणार?
Embed widget