एक्स्प्लोर

Supriya Sule :  भाजप हा जनता पक्ष होता, मात्र आता 'लाँड्री' झालीय; सुप्रिया सुळेंची खोचक टीका

भाजप हा जनता पक्ष होता मात्र आता हा पक्ष लाँड्री झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.

Supriya Sule In Pune :  भाजप हा आधी पक्ष होता मात्र आता हा पक्ष लाँड्री झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी केली आहे. त्या पुण्यात (Pune) बोलत होत्या. त्यांच्यात आणि आमच्यात अनेक वर्षांपासून वैचारिक मतभेद होते मात्र नात्यांमध्ये कटूता नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपमध्ये त्यांचे खरे नेते नाहीत तर बाहेरच्या पक्षातून आलेले नेतेच अधिक आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या अनेक व्यासपीठावर तेच दिसतात. राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस या पक्षातून अनेक बडे नेते भारतीय जनता पक्षात गेले. त्यांना पक्षाने मोठी संधी दिली असं म्हणत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आभार देखील मानले आहेत.

पुणे शहर बदलतंय ही टॅगलाईन बरोबर: सुप्रिया सुळे
पुणे शहर बदलतंय ही टॅगलाईन बरोबर आहे. पुणं खऱ्या अर्थांनं बदलत आहे. हे आपण पाहतोच आहोत. कचरा, पूर स्थिती, पाणी तुंबणं अशा गोष्टी कधीच होत नव्हत्या त्या गोष्टी आता घडत आहेत. त्यामुळे पुणे शहर बदलतंय या टॅगलाईनकडे आपण चांगल्या अर्थाने बघितलं मात्र बदलेलं पुणं आपण सगळेच बघत आहोत, असं मत त्यांनी पुण्यातील प्रश्नांवर स्पष्ट केलं आहे.

मागील पाच वर्षात कचऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न अजूनही कायम आहे. पुणं हे शहर शिक्षणाचं माहेरघरच नाही तर राहण्यायोग्य शहर होतं. अशा हरीत आणि सुरक्षित पुण्यात जनतेने घरं विकत घेतली. मात्र त्यांना आता फार अडचणींना सामोरं जावं लागत आहे. नागरिकांना अडचणीत टाकण्याचं पाप या पाच वर्षात सत्तेत असणाऱ्यांनी केलं आहे, असा आरोप त्यांनी पाच वर्ष महापालिकेत सत्तेत असणाऱ्या भाजपवर केला आहे.

स्मार्ट सीटी हा उपक्रम फेल आहे. यात शहर स्मार्ट होत नाही तर काही परिसर स्मार्ट केला जातो. त्यात स्वच्छता आणि विविध उपाययोजनांचा यात समावेश असतो. ज्या पद्धतीने पुण्यात काहीही नियोजन न करता कामं किंवा योजना राबवल्या जात आहे. त्याचेच परिणाम पाच वर्षांत आपण बघितले आहेत. पुण्यात गाडीतून मुंबई गाठणं सोपं आहे मात्र पुणे शहरात फिरणं कठिण झालं आहे, अशी परिस्थिती आहे. आम्ही कोणत्याही विकास कामांच्या विरोधात नाही मात्र विकास करताना त्याच्या नियोजनाचाही विचार केला असता तर पुणेकरांचे हाल कमी झाले असते. महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यातून अनेक तास गाडीतून प्रवास करणं अवघड आहे. पाणी, कचरा, वाहतूक कोंडी या सगळ्या समस्या पुणेकरांसमोर आहेत, असंही त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या-

Raj Thackeray Letter to Devendra Fadnavis : भाजपनं निवडणूक लढवू नये; अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Pune Crime News: सोशल मीडियावरील ओळख झाली; पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडले अन् 'सिया'ने पुण्यातील पोलीस पाटलाला 56 लाखांचा घातला गंडा, नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावरील ओळख झाली; पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडले अन् 'सिया'ने पुण्यातील पोलीस पाटलाला 56 लाखांचा घातला गंडा, नेमकं काय घडलं?
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Embed widget