एक्स्प्लोर

Ashadhi Wari 2022: वारकऱ्यांनो इंद्रायणीचं पाणी चुकूनही पिऊ नका; आळंदी नगरपरिषदेचा आदेश

वारकऱ्यांनी विहीर, नदीतील पाणी पिऊ नये. त्या व्यतिरिक्त नळाचं किंवा सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सोय असेल तरच पाणी प्यावे, अशा सूचना आळंदी नगरपरिषदेकडून देण्यात आल्या आहे.

Ashadhi Wari 2022: इंद्रायणी नदीचे दूषित पाणी वापरू नये, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेने केले आहे. पुढील काही दिवस लोकांनी प्रदूषित पाणी वापरू नये, असे आवाहन करणारा आदेश जारी करण्यात आला आहे. उद्या पालखी निघणार आहे. वारी पंढरीला जाणार आहे. राज्यभरातून भाविक आळंदीत वारकरी दाखल झाले आहेत. अनेक वारकरी या नदीचं पाणी पितात. नदीचं पाणी दुषित असल्याने नदीचं पाणी पिऊ नका, असं आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आलं आहे. आळंदी नगरपरिषदेने यापूर्वीच वारकऱ्यांना सावध केले आहे

राज्यभरातून वारकरी आळंदीत येतात. ते नदीत स्नान करतात. काही जण नदीचे पाणीही पितात. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ही प्रथा बंद करण्यासाठी आम्ही विशेष आदेश जारी केला आहे, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून नदीच्या पाण्यात विषारी फेसाचा जाड थर तयार झाला आहे. यामुळे वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

पालखी प्रस्थान सोहळा उद्या 21 जून रोजी आळंदीत होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी वारकरी येथे पोहोचले आहेत. नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे जाधव यांनी सांगितले. 
जिथे बहुतेक वारकरी नदीत पवित्र स्नान करतात शनिवारी आम्ही घाट परिसरातील जलकुंभ साफ केले आहेत, 

नदीच्या स्वच्छतेसाठी टीम तयार करण्यात आली आहे. टीमने आधीच नदीतून एक तलाव खोदला आहे. याशिवाय राज्याच्या पाटबंधारे विभागाने शनिवारी देहूतील धरणातून पाणी सोडले आहे. अनेक भाविक इंद्रायणी नदीत स्नान करत आहेत. काही भाविक तीर्थक्षेत्र म्हणून इंद्रायणीचे पाणी पितात. मात्र आता इंद्रायणीचे पाणी अशुद्ध झाले आहे. या पाण्याने आंघोळ करणे आणि अवयव धुणे देखील आरोग्यास हानिकारक ठरू शकते. या या सर्व आरोग्य समस्यांबाबत आळंदी नगरपरिषदेने यापूर्वीच वारकऱ्यांना सावध केले आहे.

आळंदी शहराला भामा आसखेड धरणाचं पाणी येतं. इंद्रायणी नदीचंं पाणी गावकऱ्यांना येत नाही. त्यामुळे वारकऱ्यांनी विहिर, नदीतील पाणी पिऊ नये. त्या व्यतिरिक्त नळाचं किंवा सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सोय असेल तरच पाणी प्यावे, अशा सुचना आळंदी नगरपरिषदेकडून देण्यात आल्या आहे.

 

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना
महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले; भाविकांमध्ये संतप्त भावना
Murlidhar Mohol Pune: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात; 29 वर्षांपूर्वीच्या दुखापतीमुळे ऑपरेशनची वेळ, पैलवान खासदाराला महिनाभर सक्तीची विश्रांती
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात; 29 वर्षांपूर्वीच्या दुखापतीमुळे ऑपरेशनची वेळ, पैलवान खासदाराला महिनाभर सक्तीची विश्रांती
मोठी बातमी : LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!
LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Iran War Live Update: अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
Babar Azam : बॅटला नाही, तर डोक्यालाच गंज लागलाय...; पाकिस्तानी दिग्गज संतापला; बाबर आझमच्या अब्रूचे धिंडवडे काढले
बॅटला नाही, तर डोक्यालाच गंज लागलाय...; पाकिस्तानी दिग्गज संतापला; बाबर आझमच्या अब्रूचे धिंडवडे काढले
Nagpur Biggest Solar Parts Project: चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
Embed widget