एक्स्प्लोर

Bharat Jodo Yatra: 'समाजात एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न', भारत जोडो यात्रेत शरद पवार होणार सहभागी

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी येथून सुरु झालेली भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला राज्यात दाखल होणार आहे.

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी येथून सुरु झालेली भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला राज्यात दाखल होणार आहे. भारत जोडो यात्रा राज्यात आल्यानंतर त्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील सहभागी होणार असल्याचं ते म्हणाले आहेत. या माध्यमातून समाजात एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होईल तेव्हा त्यात सहभागी होणार, असं पवार म्हणाले आहेत.    

आतापर्यंत चार राज्यातून निघाली ही यात्रा 

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि 150 दिवसांत 3,570 किमी अंतर कापून जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचेल. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करत आहेत. आतापर्यंत ही यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांत पोहोचली आहे. शरद पवार म्हणाले, "ही यात्रा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आहे. मात्र या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात एकोपा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे विविध पक्षांचे काही नेते या यात्रेत जमेल तिथे सहभागी होत आहेत.''

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले आहेत की, ''यंदाचे संमिश्र असं वर्ष आहे. बाजारपेठे फुलून गेली आहे. राज्यात अतिवृष्टी झाली. याची किंमत शेतकऱ्यांना द्यावी लागेल. जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी पुढेच संबंध वर्ष शेतीसाठी पूरक असतो. जो जिरायत भाग म्हणून ओळखला जातो, तिथे उसाचे पीक घेतले जात आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे. पण पावसाचा फायदा वर्षभर होईल. यामुळे लोकांचा फायदा होईल. असं म्हणायला हरकत नाहीये.'' 

एमसीए निवडणुकीबद्दल बोलताना ते म्हणले आहेत की, ''जे लोक राजकारण करीत आहेत त्यांचं ते अज्ञान आहे. काही ठिकाण अशी असतात त्यात राजकारण आणायचे नसते. जेव्हा बीसीसीआयचा अध्यक्ष होतो. त्यावेळी गुजरातचे प्रतिनिधी मोदी होते. मोदी माझ्या मिटींगला हजर होते. दिल्लीचे जेटली होते, अनुराग ठाकूर ते ही हिमाचलचे अध्यक्ष होते. मी देशाचा अध्यक्ष आणि बाकी राज्याचे अध्यक्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. यावेळी त्याची चर्चा सुरू आहे. आमच्या लोकांचे काम हे खेळाडूंना सुविधा देण्याचे काम करतो. बाकी गोष्टीत आम्ही लक्ष देत नाही.'' उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दल बोलताना ते म्हणाले आहेत की, जर कुणी शेतकऱ्यांच्या सुख दुःखात कुणी जात असेल तर कशाला शंका घ्यायची. त्यातून केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करावी, त्यातून जर शेतकऱ्यांचा फायदा झाला तर ती चांगली गोष्ट आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget