एक्स्प्लोर

सुतारवाडीत अमित शहा तटकरेंकडे भोजनाला जाणार; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, एकनाथ शिंदेंसह गोगावलेंना नाराज होण्याचं कारण नाही

गृहमंत्री अमित शहा जर तटकरेंच्या घरी जात असतील तर गोगावले, एकनाथ शिंदे आम्हाला नाराज होण्याचं कारण नाही. असं बावनकुळे म्हणालेत.

Chandrashekhar Bavankule: नाशिक आणि पालघरच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही राज्यात सुरुच आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाला देण्यात आलेली स्थगिती अजून कायम असून आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न सुटणार असल्याची चर्चा आहे. आता पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना मिळणार की अदिती तटकरे यांना मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे दरम्यान, या दौऱ्यात गृहमंत्री अमित शहा अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार आहेत. या भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसले. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. गृहमंत्री अमित शहा जर तटकरेंच्या घरी जात असतील तर गोगावले, एकनाथ शिंदे आम्हाला नाराज होण्याचं कारण नाही. असं बावनकुळे म्हणालेत.

शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारला विरोधकांनी घेरल्याचे चित्र होते. यावरही त्यांनी 'आमचं सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल,जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा, आमच्या संकल्प पत्रा मधला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही,जो वचननामा आम्ही जनतेला मतं घेताना दिला तो विकास आम्ही करू' असं आश्वासन दिलंय.

काय म्हणाले बावनकुळे?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. 12 एप्रिलला ते रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील. सुतारवाडीला मंत्री सुनिल तटकरेंच्या घरी भोजनाला जातील. यावर बावनकुळे म्हणाले,'आमच्या अमित भाई शहा यांनी महायुतीतील एका पक्षाच्या अध्यक्षाला वेळ दिला आहे.हे आमचे संस्कार आहे. अमित शहा जर तटकरेंच्या घरी जात असेल तर गोगावले एकनाथ शिंदे,आम्ही नाराज होण्याच कारण नाही.
सुनील तटकरे यांनी महायुतीच्या सर्वच पक्षाच्या लोकांना निमंत्रण दिल आहे,एकनाथ शिंदेंना निमंत्रण दिला आहे ,गोगावलेंना निमंत्रण दिलाय मलाही निमंत्रण दिलं आहे. या भेटीचा राजकीय अर्थ कोणी काढू नये. असेही बावनकुळे म्हणाले.

शेतकरी कर्जमाफीवर बावनकुळे म्हणाले...

आम्ही जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीला समोर गेलो तेव्हा आम्ही संकल्प केला होता,आणि त्यामध्ये आम्ही पाच वर्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगितलं होतं.

त्या संकल्प मध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या त्या गोष्टी पाच वर्षात आम्ही पूर्ण करू असं सांगितलं होतं.. त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होती.आमचं सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल,जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा, आमच्या संकल्प पत्रा मधला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही,जो वचननामा आम्ही जनतेला मतं घेताना दिला तो विकास आम्ही करू असे बावनकुळे म्हणाले. आमचा संकल्पना नामा 100%आहे ,आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. शंकर संकल्पनांमध्ये जो आम्ही शब्द दिला आहे ते आमचं महायुतीचे सरकार पूर्ण करेल असे आश्वासनही त्यांनी दिले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Embed widget