एक्स्प्लोर

Nagpur : विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या 'या' कागदपत्रांसाठी नाही स्टॅम्प पेपरची गरज, जिल्हाधिकाऱ्याचे स्पष्टीकरण

विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांसाठी स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्र मागण्यात येते. त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून विद्यार्थ्यांना अनावश्यक त्रास देऊ नका असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

नागपूर: दहावी, बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामुळे विविध कागदपत्रांसाठी महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयात विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रासाठी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा पत्र मागण्यात येते. दुसरीकडे स्टॅम्प पेपर विक्रेत्यांकडून शंभर रुपयांचा स्टॅम्पपेपर 110 ते 120 रुपयात विकण्यात येतो. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी जात प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्काची आवश्यकता नाही, तरी नागरिक मुद्रांक  खरेदी करत आहेत. सर्व विभागांनी संबंधितांना या संदर्भातील सूचना द्याव्यात व त्याचे अनुपालन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निबंधक आर. विमला यांनी  दिले आहे. त्यासोबतच नागरिकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन केले.

दहावी, बारावी व इतर शैक्षणिक विभागाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना शपथपत्र,आवश्यक जात प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रास 100 रुपयाचे मुद्रांक लावण्याची सवय नागरिकांना असल्याने किंवा संबंधित शासकीय विभागाकडून शपथपत्र व इतर प्रमाणपत्र 100 रुपयांच्या मुद्रांकावर सादर करण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे पालकांना विनाकारण 100 रुपयाचे मुद्रांक खरेदी करणे भाग पडत आहेत. सर्व प्रकरणात जात प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये यांचे समोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यानुषंगाने नागरिकांनी या प्रकरणासाठी मुद्रांक खरेदी करू नये, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशित केले आहे. याबाबत विभागातर्फे विशेष जनजागृती केली आहे. त्यासोबतच सर्व विभागांना सूचित करण्यात आले आहे. या बाबत पुन्हा जनजागृती  करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शासकीय विभागांना निर्देश

सर्व विभागांनी सुध्दा या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी  दिल्या. यापुढे शपथपत्र विद्यार्थ्यांना आवश्यक जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र,वास्तव्य प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रासाठी मुद्रांकाची मागणी नागरिकांना करण्यात येवू नये, असे स्पष्ट सूचना त्यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना 100 रुपयांचा मुद्रांक घेण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच वारंवार निर्माण होणाऱ्या अडचणीतून मार्ग काढणे सोयीचे होईल,असे त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget