एक्स्प्लोर

'लग्न फार काळ टिकत नाही', ज्युनिअर बच्चनसोबत अफेअरच्या चर्चा; 'त्याच' अभिनेत्रीने केली होती अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नावर 'अशी' कमेंट

अभिषेक ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिनेत्री निम्रत कौर हिच्यासोबत अभिषेकच्या अफेअरच्या चर्चा देखील सुरु आहे.

Abhishek-Aishwarya Bachchan : निम्रत कौर सध्या अभिषेक बच्चनसोबतच्या (Abhishek Bachchan) अफेअरच्या चर्चांमुळे समोर आली आहे. निम्रत कौरमुळे अभिषेक आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्याचा दावाही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. या सगळ्यामध्ये निम्रतचे लग्नाबाबतचे एक जुने वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल निम्रत कौर काय म्हणाली?

 'दासवी' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चनने सांगितले होते की, त्यांच्या लग्नाला नुकतीच 15 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि हे सांगितल्यानंतर अभिषेकने 'टचवुड' म्हटले होते. हे ऐकून निम्रत अशी एक कमेंट  केली ज्यामुळे अभिषेकही हैराण झाला होता. 'लग्न फार काळ टिकत नाहीत,' असं तिने मिश्किलपणे म्हटलं आण त्यावर ती हसते. तेव्हा अभिषेकही तिला थ्यँक्यू असं म्हणतो आणि त्यावर दोघेही हसायला लागतात.

अभिषेकने निम्रतसमोरच केलं होतं ऐश्वर्याचं कौतुक

त्याचवेळी एका मुलाखतीदरम्यान अभिषेक बच्चनने निम्रत कौरसमोर पत्नी ऐश्वर्याचे कौतुक केले होते. अभिषेक म्हणाला होता, 'माझी पत्नी या बाबतीत एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. ती मला नेहमीच आधार देत आली आहे. मी खूप भाग्यवान आहे, माझे संपूर्ण कुटुंब आहे. ऐश्वर्याही याच क्षेत्रात काम करते त्याच्यामुळे तिच्यासारखा जोडीदार मिळणं माझ्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे. ती माझ्यापेक्षा आधीपासून इंडस्ट्रीमध्ये काम करतेय. त्यामुळे तिला जगाची माहिती आहे. 

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय 2007 मध्ये अडकले लग्नबंधनात

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाला आता जवळपास 18 वर्ष झाली आहेत. या जोडप्याने 2007 मध्ये लग्न केले आणि काही वर्षांनी त्यांची मुलगी आराध्याचे स्वागत केले. सध्या या जोडप्याच्या घटस्फोटाच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून पसरत आहेत. अंबानी कुटुंबीयांच्या लग्नात ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत एकटीच पोहोचली तेव्हापासून या चर्चा जास्त होऊ लागल्या. अभिषेक त्याचे आई-वडील आणि बहिणीसोबत पोहोचला होता. यानंतर अनेक वेळा ऐश्वर्या तिच्या मुलीसोबत दिसली आणि त्यावेळी अभिषेक गायब होता. त्यातच आता अभिषेक आणि निम्रत कौरच्या अफेरच्या चर्चा सुरु आहेत. 

ही बातमी वाचा : 

Sanjay Dutt : मुन्नाभाई 3 कधी येणार? संजय दत्तने अखेर मौन सोडलं; म्हणाला, 'मीच हा प्रश्न विचारुन थकलोय...'

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : सावधान! अवघ्या काही तासांत वृषभसह 'या' 5 राशींना सावधानतेचा इशारा; बुध ग्रहाच्या उदयामुळे संकट येण्याची शक्यता, काऊंटडाऊन सुरु
सावधान! अवघ्या काही तासांत वृषभसह 'या' 5 राशींना सावधानतेचा इशारा; बुध ग्रहाच्या उदयामुळे संकट येण्याची शक्यता, काऊंटडाऊन सुरु
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
Weekly Horoscope : मेष, वृषभ राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार, जुलैचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार; उत्पन्नात वाढ, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
मेष, वृषभ राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार, जुलैचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार; उत्पन्नात वाढ, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Rohit Pawar On Mumbai Police Student Girl Harassment: व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला, मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले; रोहित पवारांनी पोस्ट करत पुन्हा लक्ष वेधले!
व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला, मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले; रोहित पवारांनी पोस्ट करत पुन्हा लक्ष वेधले!

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
Embed widget